Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

डिसेंबर शेवटच्या आठवड्यात होणार बोरगाव नगरपंचायत निवडणूक

शासनाकडून हिरवा कंदील : इच्छुकांच्या हालचाली वाढल्या निपाणी : कार्यकाळ संपलेल्या राज्यातील 56 नगरपंचायतना डिसेंबर शेवटच्या आठवड्यात निवडणूक घ्यावे असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकार व निवडणूक आयोगास दिले आहे. यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बोरगाव नगरपंचायतीची ही निवडणूक होणार आहे. यासाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत. …

Read More »

विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या माजी आमदारांकडून भाजपचा प्रचार?

भाजप नेत्यांसमवेत बैठक खानापूर : बेळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर येथे घेण्यात आलेल्या भाजप चर्चा बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार उपस्थित असल्याने समिती गोटात हा चर्चेचा विषय ठरला आहे. रमेश जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी हे विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी बंधूंकडून …

Read More »

आम. सतीश जारकीहोळी यांच्याकडून आत्महत्याग्रस्त विणकर कुटुंबाचे सांत्वन

बेळगाव : बेळगाव शहराच्या दक्षिण भागात आत्महत्या केलेल्या विणकर कामगारांची सतीश जारकीहोळी यांनी भेट घेत सांत्वन केले. मागील आठवड्यात कर्जाच्या जाचाला कंटाळून वडगाव भागातील पांडू उपरी, गणपती बुचडी या दोन विणकरांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले होते. या पार्श्वभूमीवर केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी त्यांच्या कुटुंबियांची रविवारी भेट घेऊन त्यांचे …

Read More »

मंत्री देणार अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट : मुख्यमंत्री बोम्माई

नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू बंगळूर : राज्यातील सर्व मंत्री पावसाने ग्रासलेल्या जिल्ह्यांचा दौरा करतील आणि तेथे मदतकार्याची देखरेख करतील. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू असून लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई रविवारी येथे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. अनेक मंत्री अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये आहेत कारण हा …

Read More »

कृषी कायदे रद्दचा प्रस्ताव बुधवारी कॅबिनेटमध्ये मंजूर होणार

नवी दल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा शुक्रवारी केली. बुधवारी दि. 24 होणार्‍या कॅबिनेटच्या बैठकीत हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर होईल. त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार्‍या संसदेच्या अधिवेशनात तिन्ही कायदे अधिकृतपद्धतीने मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारने केलेले कृषी …

Read More »

किमान हमीभाव कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

शेतकरी संघटनांची घोषणा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, संसदेतील कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले. पुढील निर्णय घेण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची आणखी एक बैठक होणार आहे. …

Read More »

दहावीच्या वार्षिक परीक्षेला विलंब होण्याची शक्यता

बंगळूर : कर्नाटकातील दहावीची (एसएसएलसी) परीक्षेला या शैक्षणिक वर्षातही उशीर होण्याची शक्यता आहे. सलग तिसर्‍या वर्षी दहावीच्या वार्षिक परीक्षांना उशीर होत आहे. शाळा उशीरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यासाठी शिक्षक संघटनेने 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची सूचना केली आहे. परंतु परीक्षा उशीरा घेण्याचा माध्यमिक शालांत …

Read More »

ना सिग्नल, ना पोलीस!

निपाणीत वाहतूक कोंडी कायम : वाहनधारकासह प्रवाशांतून संताप निपाणी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करता कोरोणाचे नियम पाळून साधेपणाने उरूस साजरा करण्याचे निर्देश दिल्यामुळे अनेक भक्तांच्या उत्साहावर पाणी फिरले होते. पण निपाणी करांसाठी उरुसाचे महत्त्व अनन्यसाधारण असून कदूरची बकरी, दंडवत व मलीदा नैवद्य अनेक हिंदू कुटुंबात असल्यामुळे थोड्या …

Read More »

शेतकर्‍यांच्या लढाऊ वृत्तीचा विजय : राजू पोवार 

शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याने निपाणीत आनंदोत्सव निपाणी : केंद्र सरकारने शेतकरीवर्गात केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात रयत संघटनेसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी 11 महिने आंदोलन केले. तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत शेतकर्‍यांनी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले असून हा शेतकर्‍यांच्या …

Read More »

ऊरूसाच्या तिसर्‍या दिवशी खारीक व उदी वाटपाचा कार्यक्रम

मान्यवरांची उपस्थिती : पाकाळनीने उसाची सांगता निपाणी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपिर दस्तगिर साहेब यांच्या उरूस कोरोना महामारीमुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचीनुसार साधेपणाने साजरा करण्यात आला. ऊरूस काळात चव्हाण वारस बाळासाहेब देसाई सरकार घराण्यातर्फे आणि प्रमुख मानकरी दत्ताजीराव घोरपडे नवलिहाळकर सरकार …

Read More »