Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

कर्नाटक प्रशासनाची दडपशाही झुगारुन सीमावासीयांनी पाळला काळादिन!

बेळगाव : गेली ६५ वर्षे सीमाभागातील मराठी लोक संयुक्त महाराष्ट्र पूर्ण व्हावा यासाठी आंदोलन करीत आहेत. भाषावार प्रांतरचना करतेवेळी मुंबई प्रांतातातील चार जिल्हे हे तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली होती. ज्यामुळे लाखो मराठी लोकांना इच्छेविरुद्ध तत्कालीन म्हैसूर राज्यात जावे लागले. तो दिवस होता १ नोव्हेंबर १९५६ जेव्हा राज्य पुनर्रचना …

Read More »

पाच महिला कराटेपटूंची निवड

बेळगाव : ऑल इंडिया कराटे डू अकॅडमीच्यावतीने घेण्यात येणार्‍या ब्लॅक बेल्ट कराटे परिक्षेकरिता बेळगावच्या एआयकेए (आयिका) ग्रुपचे 5 कराटेपटूंची निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील भरुच येथे सिहान कल्पेश मकवाना यांच्या परिक्षणाखाली ही कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षा घेतली जाणार असून निवड झालेले बेळगावचे 5 कराटेपटू रेल्वेने बेळगावहून भरुचकडे रवाना झाले. दिया …

Read More »

तालुक्यात शिक्षक भरती करून शिक्षकांची समस्या सोडवा

आम आदमी पक्षाच्यावतीने निवेदन सादर खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातून जवळपास 300 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील काही प्राथमिक मराठी शाळेत एकच कन्नड शिक्षक आहेत. काही शाळेत अतिथी शिक्षक आहेत. त्यामुळे मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा खालवला …

Read More »

महामार्गा शेजारील 300 कुटुंबियांना वाचवा

नागरिकांची मागणी : नगराध्यक्ष भाटले यांना निवेदन निपाणी : भविष्यात होणार्‍या आणि शहरातून जाणार्‍या महामार्ग क्र. 4 च्या रुंदीकरणाबाबत शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी निवेदन देवून येथील रहिवाश्यांचा गांभिर्याने विचार करून त्यांची कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, शिवाजी नगर भागातून …

Read More »

दीपावली, राज्योत्सवासाठी मार्गसूची जारी

दीपावलीत हरित फटाक्यानाच परवानगी, राज्योत्सवात 500 लोकांची मर्यादा बंगळूरू : राज्य सरकारने दीपावली सण आणि राज्योत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिवाळी साध्या आणि काटकसरीने साजरी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कोविडच्या खबरदारीच्या उपायांचे पालन करून दिवाळी सण फक्त हिरव्या फटाक्यांसह साजरा करावा असे सरकारने आवाहन केले आहे. दरम्यान, …

Read More »

हलाल मुक्त दिवाळी साजरी करा : प्रमोद मुतालिक

बेळगाव : यंदाची दिवाळी हलालमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केले आहे. शहरात हिंदू जनजागृती समिती आणि श्रीराम सेने यांच्या सहयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत प्रमोद मुतालिक बोलत होते. देशात अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी सरकारी एफएसएआय एजन्सी कार्यरत …

Read More »

मनपा निवडणूक याचिका; नऊ जणांना नोटीस जारी

बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या प्रशासकीय गलथानपण आणि गैरप्रकारांच्या विरोधात निवडणूक रिंगणातील उमेदवार राजश्री नंदकुमार हावळ यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आहे. बेळगाव महानगर पालिकेच्या अलिकडे झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 31 मधील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडलेली नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले आहे. …

Read More »

काळा दिन : मुक सायकल फेरी ऐवजी धरणे सत्याग्रह

बेळगाव : भाषावार प्रांतरचनेवेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर काळ्या दिनी धरणे सत्याग्रह करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. तसेच याबाबतची लेखी माहिती त्यांनी बेळगावच्या पोलीस आयुक्तांना कळविले आहे. कोरोनाचे कारण पुढे करत 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुक सायकल फेरीला …

Read More »

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाला कोल्हापुरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील विविध राजकीय पक्ष संघटना, संस्था सामाजिक संघटना, यांच्यासह कोल्हापूरकरांचा शनिवारी झालेल्या धरणे सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुकारलेल्या ‘आम्हाला आता महाराष्ट्रात यायचंच‘ या ठाम निर्धाराच्या उद्देशाने आरपार की लढाईचे रणशिंग फुंकले होते. शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 10 ते सायंकाळी 4 …

Read More »

क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी क्रीडा भारतीचे कार्य कार्यरत : प्रसादमहानकर

बेळगांव : क्रीडा संघटना, खेळाडू, संस्था यांना एकत्र आणून क्रीडा क्षेत्राला वाव देण्यासाठी क्रीडाभारती देशभर कार्यरत असून समाजामध्ये खेळाप्रती जनजागृती करून भारताला जागतिक स्तरावर अव्वल स्थानावर पोचविण्यासाठी कार्यरत आहे. सद्यपरिस्थितीत खेळाडूंना प्रशिक्षक प्रोत्साहन देतात पण घरातून आई-वडिलांनी खेळाडूंना सहकार्य करणे अत्यंत महत्त्वाचे असून यासाठी क्रीडाभारतीतर्फे खेळाडूंच्या मातांचा वीरमाता जिजाऊ पुरस्कार …

Read More »