Sunday , September 20 2026
Breaking News

Belgaum Varta

नैसर्गिक नाले शोधून अतिक्रमणे हटवा; शेतकरी संघटनेची मागणी 

 बेळगाव : महापालिका क्षेत्रात अतिवृष्टीनंतर निर्माण होणारी पूर परिस्थिती आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा शोध घ्यावा. त्यावरील अतिक्रमण दूर करून शहरात साचणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शहराचे आमदार अनिल बेनके यांच्याकडे केली आहे.  बेळगाव आणि उपनगरात महानगरपालिका हद्दीमधील बराच मोठा भाग हा बळळारी नाला काठी …

Read More »

सीमाभागात आज पहिले मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृतीला संजीवनी मिळावी व नवोदित कवी, लेखकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित सीमाभागातील पहिले अखिल भारतीय ऑनलाईन साहित्य संमेलन रविवार दि.२५ रोजी दोन सत्रात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्ष असून उदघाटक म्हणून दैनिक …

Read More »

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी संकेश्वरमधील पूर
परिस्थितीची केली पाहणी

बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शनिवारी केपीसीसी कार्याध्यक्ष व …

Read More »

रियल इस्टेट उद्योजकाचे अपहरण झाल्याने खळबळ

बेळगावातील घटनाबेळगाव : रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका उद्योजकाचे दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची घटना शहरात उघडकीस आल्यामुळे उद्योजकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.नामांकित रियल इस्टेट व्यवसायिक व उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण झाल्याची घटना आज सकाळी माळमारुती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली आहे.बेळगाव शहराच्या कणबर्गी रस्त्यावरील श्रुती अपार्टमेंटनजीक महाराष्ट्र पासिंगच्या कार गाडीतून आलेल्या …

Read More »

पावसाचा जोर ओसरला, पुरपरिस्थिती जैसे थे

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर रुग्ण घेऊन जात असताना पुराच्या पाण्यात अडकलेली चारचाकी गाडी. (छायाचित्र: अनिल पाटील, कोगनोळी) राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतरकोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी …

Read More »

संत मीरा शाळेत टिळक जयंती साजरी

बेळगांव : अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत टिळक जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी दप्तरदार यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याची माहिती व त्यांच्या तत्त्वांचे शालेय शिक्षकांनी प्रेरणा कशी घ्यावी याची माहिती दिली. याप्रसंगी चंद्रकांत तुर्केवाडी, विनीता देशपांडे, मीनाक्षी …

Read More »

हुतात्मा बाबू काकेरु यांना बेळगावात अभिवादन…

बेळगाव : 24 जुलै 1943 आली स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या वीर हुतात्मा बाबू काकेरु यांना आज बेळगावात अभिवादन करण्यात आले. हुतात्मा बाबू काकेरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहापूर येथील काकेरू चौकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी जाएंट्स अध्यक्ष संजय पाटील, मराठा समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ बिर्जे, …

Read More »

अतिवृष्टीमुळे चंदगड तालुक्याला पूराचा विळखा…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर रेड अलर्टमध्ये असणाऱ्या चंदगड तालुक्यांतील कित्येक भागांमध्ये जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य अवस्था झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, घरांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घात-पात घडून येत आहेत.कोवाड, जांबरे, काणूर, पाटणे फाटा, अडकुर या भागात सर्वत्र अतिवृष्टीमुळे पूरजण्य परिस्थिती पहायला मिळाली. धरण, बंधारे, …

Read More »

विजेच्या धक्क्याने कापोलीच्या शेतकऱ्याचा मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : कापोली के. जी.च्या ता. खानापूर येथील शेतकऱ्याचा शेतातील विजेची मोटर बाहेर काढताना विजेचा धक्का बसुन जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरविंद शंकर देसाई (वय ४२) हे आपल्या शेतात पुरामुळे वीज मोटरीचे नुकसान होऊनये म्हणून स्टार्टची पेटी बाजुला काढताना विजेचा धक्का बसुन जागीच …

Read More »

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर रेड अलर्टमध्ये असणाऱ्या चंदगड तालुक्यांतील कित्येक भागांमध्ये जोरदार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य अवस्था झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. माळी ते खळणेकरवाडी रस्त्यावर डोंगरातून येणारा सुकाहळ्ळा येथे अतिवृष्टीमुळे शेतातील ओढ्यामधून जोरदार पानीप्रवाह वाहल्याने तेथील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हा ओढा कमी …

Read More »