Monday , May 25 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक सोमवारी

  खानापूर : सीमाभागातील प्रलंबित प्रश्न आणि आगामी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक सोमवार, दि. २५ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता खानापूर येथील शिवस्मारक येथे ही बैठक पार पडणार असून समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीत …

Read More »

वेदगंगा आटल्याने निपाणीचा पाणीप्रश्न गंभीर

  कर्नाटकच्या वाट्याचे पाणीही संपले : शहरवासीयांची पाण्यासाठी धावाधाव निपाणी (वार्ता) : शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे व बदलत्या हवामानामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शुद्ध पाण्याची उपलब्धता हा एक अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे. गेल्या महिन्यापासून शहरात आठवड्यातून दोन वेळा अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. तलावात पाणी असूनही नियोजन नसल्याने शहरवासीयावर पाणीटंचाईची समस्या …

Read More »

भीमगड परिसरातील विकासकामांवर प्रशासनाची नजर; विशेष परवानगीशिवाय कामांना बंदी

  खानापूर : भीमगड अभयारण्य परिसरातील इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आता कोणतेही विकासकाम किंवा व्यावसायिक प्रकल्प राबविण्यासाठी विशेष परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वनजमिनींचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. भीमगड अभयारण्याभोवती असलेल्या चिखले, …

Read More »

राज्यातील सरकारी शाळांमध्ये ५१ हजार अतिथी शिक्षकांची तात्पुरती भरती

  बंगळूर : राज्यातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील रिक्त अध्यापक पदांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी ५१ हजार अतिथी शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा अधिकृत आदेश शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने जारी केला आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मे महिन्यापासून होत असल्याने, शाळा सुरू होताच शिक्षकांची कमतरता भासू नये यासाठी …

Read More »

कर्नाटकातील चारसह राज्यसभेच्या २४ जागांसाठी १८ जूनला निवडणुक

  बंगळूर : भारतीय निवडणुक आयोगाने १० राज्यांतील २४ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली असून, मतदान १८ जून रोजी होणार आहे. विशेषतः कर्नाटकातील चार जागांसाठी होणारी निवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे. आयोगाच्या माहितीनुसार, जून २१ ते जुलै १९ दरम्यान विविध राज्यांतील राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. कर्नाटक, …

Read More »

दहावीतील यश हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाऊल : दत्तात्रय देसाई

    खानापूर : दहावीतील यश हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पाऊल असते. या यशानंतर पुढील शिक्षण घेताना देखील सातत्य, मेहनत आणि शिस्त कायम ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे. योग्य नियोजन, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर मोठे यश मिळविता येते असे प्रतिपादन गुंडपी …

Read More »

घरकुल योजनेतील यादीतील गोंधळामुळे निपाणीची प्रतिमा मलिन : माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर

  पंधरा दिवसात घरकुल वाटप न केल्यास आंदोलन निपाणी( वार्ता) : घरकुल योजनेची लाभार्थींना घरकुल वाटपाबाबत बैठक घेण्यासाठी २०१८ साली आमदारांना पत्र दिले होते. पण त्यांनी बैठक न घेतल्याने आपण राजीव गांधी हाउसिंग सोसायटी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन घरकुल लाभार्थ्यांची निवड करण्याची मागणी केली. शिवाय तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची …

Read More »

निपाणी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध

  निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सर्वानुमते बिनविरोध करण्यात आल्या. त्यामध्ये अध्यक्षपदी भास्कर स्वामी, उपाध्यक्षपदी फिरोजखान इनामदार महिला उपाध्यक्षपदी लता इंदलकर, कार्यदर्शीपदी मुबारक जैनापुरे, खजिनदार शिल्पा भुसाणी ‘सहकार्यदर्शीपदी संतोष पाटील, सुवर्णा कांबळे, संघटना कार्यदर्शीपदी वाय. टी. पाटील, अर्चना कोठरे( महिला) यांचा समावेश आहे. नूतन अध्यक्ष …

Read More »

खरीप हंगामात रयत केंद्राकडून १०० टन सोयाबीन बियाण्यांची मागणी

  निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात पेरणीपुर्व मशागतीच्या दृष्टीने चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनाही मान्सूनचे आगमन कधी होते याची आस लागली आहे. अशावेळी कृषी खात्याने आवश्यक बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी हालचाली गतीमान केल्या असून निपाणी रयत संपर्क केंद्राने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १०० …

Read More »

बंगळुर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला ‘टेल स्ट्राइक’ १८१ प्रवासी सुरक्षित

  बंगळूर : एअर इंडियाच्या दिल्ली-बंगळुर उड्डाणादरम्यान गुरुवारी सकाळी गंभीर प्रकार घडला. दिल्लीहून बंगळुरकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय २६५१ या विमानाला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना ‘टेल स्ट्राइक’चा सामना करावा लागला. विमानात एकूण १८१ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या …

Read More »