Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री शनैश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव यांच्यावतीने श्री शनैश्वर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर आज शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे ॲड. सुधीर सक्री व डॉ. संतोष पत्तार यांच्यासह डॉ. श्रीकांत विरगी, डॉ. विठ्ठल माने आदी मान्यवर …

Read More »

बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले : बसवंत शहापूरकर

  बेळगाव : पत्रकारिता म्हणजे नेमकं काय ते एम.डी.मुल्ला यांनी आपल्या लेखणीतून इतर पत्रकारांना आणि लोकांना दाखवून दिलं. त्यांच्या निधनाने बेळगावच्या पत्रकारिताक्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बसवंत शहापूरकर यांनी केले. बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधन निमित्त आज शनिवारी सायंकाळी मराठा …

Read More »

इस्कॉनमध्ये अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 मे ते 15 जून या कालावधीत इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात रोज सायंकाळी 7 ते 8.50 वाजेपर्यंत चौराग्रगण्य अष्टकमचे पठण, दीपदान होणार असून रोज भगवद्गीतेतील 15 व्या अध्यायाचे पठण त्यानंतर …

Read More »

…..हा तर “सिरीयस फायनान्शिअल फ्रॉड” : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : विविध प्रकारच्या आर्थिक फसवणुकींच्या घटना घडत आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्त गेल्या सहा महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटनांवर बारीक नजर ठेवून आहेत. गेल्याच महिन्यात आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या चौकशीसाठी स्कॅम सेल स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार विविध प्रकारे मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवम असोसिएटस संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू …

Read More »

बेळगाव शहरातील नाले सफाई आणि सांडपाणी पाण्याचा निचरा कामाला सुरुवात

  बेळगाव : पावसाळ्यात रस्त्यावर वाहणारे पाणी तसेच इतर अन्य समस्या सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेत नाले सफाई आणि सांडपाणी पाण्याचा निचरा करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शहर उपनगरातील अनेक नागरिकांकडून पावसाळ्यात निर्माण होणारे समस्यांसंदर्भात तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. विविध प्रभागांतील नगरसेवकांनी पावसाळ्यात होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी संदर्भात सूचना …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली ७ वे अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन २४ मे रोजी

  बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे दिमाखात संपन्न होणार आहे. हे संमेलन तीन …

Read More »

शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलन्नवर यांना अटक

  बेळगाव : शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलन्नवर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, ज्यांच्यावर बेकायदेशीरपणे सार्वजनिक निधी गोळा केल्याचा आरोप आहे. गुरुवारी शिवानंद यांच्या घर, कार्यालय आणि विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. शुक्रवारी दिवसभर कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. पोलिसांनी दुपारी शिवानंद यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, …

Read More »

आदर्श विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी

  बेळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ, रायबाग संचलित आदर्श विद्यामंदिर, वडगाव या शाळेच्या 1975 ते 1980 पर्यंत दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थी – विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवार दि. 17 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शाळेच्या आवारात होणार आहे. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन माजी खासदार अमरसिंह पाटील, सार्वजनिक वाचनालयाचे संचालक …

Read More »

२४ मे रोजी ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन

  बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण …

Read More »

मराठ्यांनो विवाह संस्काराचे पावित्र्य जपा; मराठा समाजाने बदलत्या प्रथांवर विचार करण्याची गरज

    हिंदू धर्मामध्ये विवाह संस्थेला अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी विवाह हा पंधरावा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे केवळ व्यक्तींचे नव्हे, तर दोन कुटुंबांचे आणि दोन आत्म्याचे मिलन होय. हा केवळ शारीरिक संबंध नसून मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक बंध मानला जातो. गृहस्थाश्रम, धर्म, काम …

Read More »