Friday , April 17 2026
Breaking News

कर्नाटक

पुन्हा वाजणार सनई-चौघडे

  एप्रिलच्या उत्तरार्धात आठ योग; अधिकमासात लागणार ‘ब्रेक’ निपाणी (वार्ता) : प्रतीक्षेनंतर पुन्हा लग्नाचा बार उडणार असून सनई-चौघड्यांचा आवाज कानी पडणार आहे. एप्रिलमध्ये बुधवारपासून (ता. १५) शुभ मुहूर्तांना पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यानंतर लग्नसोहळ्यांना प्रारंभ होणार आहे. एप्रिलच्या उत्तरार्धात आठ मुहूर्त आहेत. १६ मार्चपासून लग्नासाठी शुभमुहूर्त नव्हते. अर्थात हा महिनाभराचा …

Read More »

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांती स्तंभास मानवंदना

  निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कॅप्टन मनोहर गायकवाड यांनी क्रांती स्तंभाला मानवंदना दिली. ३ डिसेंबर १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची म्युन्सिपल हायस्कूल येथील सभेमध्ये दलित शोषीत वंचित बहुजनांना शासनकर्ती जमा झाली पाहिजे असा क्रांतिकारी संदेश दिला. या संदेशाची आठवण राहावी म्हणून क्रांतीस्तंभाची …

Read More »

बॉक्स हापूसचा, आंबे मात्र कर्नाटकी

  निपाणी बाजारपेठेत सर्रास विक्री ; ग्राहकांचे होतेय फसवणूक निपाणी (वार्ता) :;जी.आय २९ मानांकन मिळालेला व जगभर प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचा हंगामाला अद्याप सुरुवातच झालेली नाही. तरीही निपाणी बाजारपेठेत कर्नाटकातून आलेल्या आंब्यांची हापूस म्हणून विक्री सुरू झाल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. बॉक्स हापूसचा असला तरी त्यामध्ये आंबे मात्र कर्नाटकातील आहेत.शिवाय …

Read More »

श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार राजवाड्यात देव बोलविण्याचा कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामध्ये चैत्र मासा निमित्त सर्व देवांना देव बोलवायचा कार्यक्रम राजवाड्यामध्ये पार पडला. प्रारंभी निपाणकर राजवाड्यामध्ये मानकरी एकत्र येऊन सवाद्य मिरवणुकीने रेणुका मंदिर जत्राट वेस येथे पोहोचले. तिथून जग ज्योतिबाची सासनकाठी सासणे गल्लीतील श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर महादेवाची काठी, पालखी व …

Read More »

युवकांसाठी डॉ. आंबेडकरांचे विचार महत्त्वपूर्ण

  सहकारत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये महामानवाला अभिवादन बोरगाव (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश सर्वांना दिला आहे. तो सध्याच्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरत आहे. डॉ. अबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व आजच्या युवा पिढीसाठी आवश्यक असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.बोरगांव येथील पी.के.पी.एस. …

Read More »

निपाणीत लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी उपप्राचार्य डॉ. आर. के. दिवाकर तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. जे. डी. कांबळे उपस्थित होते. सागर कांबळे यांनी स्वागत तर पुंडलिक कांबळे यांनी …

Read More »

व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासिका महत्त्वाची

  तहसीलदार सुरेश मुंजे; ज्ञानज्योती अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक प्रगती आणि जीवनातील यशासाठी ग्रंथालय व अभ्यासिका केंद्रांना महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावल्यास त्यांचा बौद्धिक विकास होण्यासह त्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या युवकांना अशा अभ्यासिका केंद्रांमुळे योग्य …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये आकर्षक विद्युत दीपस्तंभाचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अंमलझरी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात राहुल मुगळे यांच्या संकल्पनेतुन साकार विद्युत दीपस्तंभ साकारण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा समावेश आहे. या विद्युत दीपस्तंभाचे उद्घाटन टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीपस्तंभावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम …

Read More »

डॉ.आंबेडकरांच्यामुळेच समाज व्यवस्थेला नवी दिशा

आमदार शशिकला जोल्ले ; नगरपालिका आवारात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन निपाणी (वार्ता) : भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, न्याय आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अस्पृश्यता निर्मूलन, दलितांच्या हक्कांसाठी लढा आणि समाजात समानतेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजव्यवस्थेला …

Read More »

युवकांनी डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करावेत

  सहकाररत्न उत्तम पाटील‌; निपाणीत महामानवाला अभिवादन निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून नागरिकांना हक्क व न्याय मिळवून दिला आहे. संविधानामुळेच देशाचा कारभार सुस्थितीत चालू आहे. युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून जीवनात वाटचाल करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन सहकाररत्न …

Read More »