जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे केवळ इमारती, पूल, रस्ते किंवा यंत्रे तयार करणारी व्यक्ती नव्हे. अभियंता म्हणजे समस्या ओळखून त्यावर योग्य, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधणारा व्यक्ती आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. घरापासून ते गगनचुंबी इमारतींपर्यंत, छोट्या यंत्रापासून …
Read More »निपाणी परिसरात सोनपावलांनी गौराईचे आगमन
दुपारनंतर महिलांची लगबग; भक्तीभावाने केली आरास निपाणी (वार्ता) : निपाणी शहर, ग्रामीण भागात गुरुवारी (ता. १७) गौरीची थाटामाटात विराजमान झाली. माहेरवासिनींचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या या गौरीची दुपारनंतर महिलांनी मुहूर्तावर नदी, विहिरी, तलाव, जलकुंभ आधी ठिकाणी पूजा केली. युवतींनीही साजशृंगार करून सण साजरा केला. पूजेनंतर महिला, युवतींनी झिम्मा, फुगडी, सूप, …
Read More »शहरातील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे नेत्रदीपक देखाव्यांची निर्मिती
निपाणी (वार्ता) : निपाणी येथे गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित आकर्षक नेत्रदीपक देखावे साकारण्यात आले आहेत. यामध्ये दलाल पेठ येथील श्री हनुमान गणेशोत्सव मंडळ व ट्रबलर्स ग्रुप यांच्यातर्फे साकारण्यात आलेला ‘काशी घाट दर्शन’ हा देखावा भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. निपाणीतच …
Read More »फॅब इंडियाचे माजी संचालक, समाजसेवक जी. एन. गोपीकृष्ण यांचे निधन
बेळगाव : बेळगाव येथे वास्तव्यास असलेले समाजसेवक जी. एन. गोपीकृष्ण (75) यांचे रविवारी गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर येथे निधन झाले. मूळचे बळारी येथील असलेले गोपीकृष्ण यांनी बेळगावसह विविध शहरांमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून ग्रामीण विकास आणि समाजसेवा विषयात पदव्युत्तर शिक्षण विशेष गुणवत्तेसह पूर्ण …
Read More »कर्नाटक सरकारची ‘गृहलक्ष्मी’ योजनेची पडताळणी प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्याची सुप्रिया पाटील यांची मागणी
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारची ‘गृहलक्ष्मी’ योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ही पडताळणी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाणार असून, या प्रक्रियेबाबत माहिती घेण्यासाठी केपीसीसी सदस्य व कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील यांनी येथील सीडीपीओ कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा …
Read More »खानापूरच्या भातशेतीत हत्तींचा धुमाकूळ; ग्रामस्थांनी हत्तींपासून दूर राहण्याचे वन विभागाचे आवाहन
खानापूर : खानापूर वन उपविभागातील विविध भागांत गेल्या आठवड्यापासून हत्तींच्या कळपाचा वावर सुरू असून, भातशेतीचे नुकसान होत आहे. हत्तींचा कळप पुन्हा जंगलात परतवण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून रात्रभर गस्त व ‘कुंबिंग’ मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत सुमारे नऊ हत्ती आढळून आले आहेत. बुधवारी रात्री खानापूरचे एसीएफ बसवराज वाळद …
Read More »खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा
शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन; कर्जमाफी, नुकसानभरपाईसह चारा-पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी खानापूर : अपुऱ्या पावसामुळे तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत खानापूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने …
Read More »नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; उद्यापासून आमरण अन्नत्याग उपोषण
उच्च न्यायालयाच्या आदेशाची व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी न झाल्याचा गंभीर आरोप; संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या कथित निष्काळजी आणि संशयास्पद कार्यपद्धतीविरोधात ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक विवेक गिरी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून उद्या बुधवार दि. 16 सप्टेंबर 2026 पासून …
Read More »विद्युतरोषणाई, मूर्तीच्या भव्यतेवर भर : निपाणीत पारंपरिक देखावे झाले कमी; महाप्रसाद वाटपाची परंपरा कायम
निपाणी (वार्ता) : उत्साहाचे प्रतीक आणि भक्ती भावाचा समजला जाणारा गणेशोत्सव सुरू झाला आहे. अनेक वर्षांची परंपरा असणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी सजीव देखावे सादर करून प्रबोधन करत होते; पण गेल्या काही वर्षांपासून त्याऐवजी आकर्षक विद्युतरोषणाई, गणेशमूर्ती आणि महाप्रसादावर भर दिला जात असल्याचे चित्र निपाणीसह ग्रामीण भागात दिसत आहे. …
Read More »पावसाअभावी पिके करपू लागली; ऐन सणात बाजारपेठेत उलाढाल मंदावली
पावसाची प्रतीक्षा कायम निपाणी (वार्ता) : पावसाळ्याचे दिवस सरत चालले असतानाही तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी शेतशिवारातील पिकांची अवस्था केविलवाणी झाली असून, मोठ्या आशेने पेरणी केलेले सोयाबीन पीक आता अक्षरशः पालापाचोळा होण्याच्या मार्गावर आहे. उत्पादनाची चिंता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा फिरत नसून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta