Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरु; सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात प्रवेश

  बेळगाव : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू असून सीमाभागातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमात देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी म. ए. समितीतर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन …

Read More »

बेळगाव येथे ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून भव्य हॉकी मैदान साकारणार

  खासदार जगदीश शेट्टर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाची सकारात्मक बैठक! बेळगाव : बेळगाव हे क्रीडा क्षेत्रातील, विशेषतः हॉकीचे ‘पंढरी’ म्हणून ओळखले जाते. बेळगावच्या रक्ताने नेहमीच हॉकीचा वारसा जपला आहे. पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉकीचे सामने खेळवले जात होते. हाच ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी आणि बेळगावच्या खेळाडूंना हक्काचे मैदान …

Read More »

कब्बूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात; कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर टोलनाका परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात कार खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलीकवाड येथील चार जण कारमधून घटप्रभाच्या दिशेने प्रवास करत होते. कब्बूर टोलनाक्याजवळ पोहोचताच …

Read More »

ईडीच्या कारवाईनंतर वाय. मंजुनाथ बेळगावात; कायदेशीर तयारीला वेग

  बेळगाव : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अलीकडील कारवाईनंतर उद्योजक वाय. मंजुनाथ हे तातडीने बेळगावात दाखल झाले आहेत. शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी कायदेशीर सल्लामसलत आणि पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथ यांनी प्रसिद्ध सनदी लेखापरीक्षक (सीए) पी. जी. गाळी यांना तातडीने आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. …

Read More »

हेल्मेट क्रांतीला बेळगावकरांचा प्रतिसाद; तब्बल 91.80 टक्के दुचाकीस्वार झाले सुरक्षित!

  बेळगाव : रस्ते अपघातांमधील मृत्यू आणि गंभीर दुखापतींचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने हाती घेतलेल्या हेल्मेट जनजागृती अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. अभियानानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल 91.80 टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत असल्याचे आढळून आले असून, बेळगावकरांनी सुरक्षिततेचा संदेश स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत …

Read More »

“मराठी असेल तिथे व्यापार करा” आवाहनानंतर शुभम शेळके यांच्याविरोधात गुन्हा

  बेळगाव : “मराठी असेल तिथे व्यापार करा” असे आवाहन केल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते शेळके यांच्याविरोधात टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आवाहनामुळे भाषिक तेढ निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेळके यांनी भारतीय संविधानातील …

Read More »

आदित्यराज कॅपिटलचे सीईओ डॉ. बलराज माने यांना अटकपूर्व जामीन

  हजारो कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणाचा तपास वेगात बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. बलराज माने यांना बेंगळुरू येथील शहर व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने २२ जून रोजी हा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. आदित्यराज कॅपिटलशी संबंधित कथित आर्थिक फसवणूक …

Read More »

मराठी भाषा प्रेरणा मंचच्या, मराठी प्रेमी संस्थेच्या वतीने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

  बेळगाव : आत्ताची नवीन पिढी अभ्यासात हुशार आहे. बुद्धिमान आहे, म्हणूनच एवढे गुण मिळविले आहेत. पण हे यश असेच सातत्याने टिकवून ठेवले पाहिजे. कारण यशात सगळे सहभागी होतात‌‌, पण अपयश आले तर सर्वजण पाठ फिरवतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धात्मक युगात आपली मानसिक अवस्था स्थिर ठेवून, कोणत्याही कारणाने खचून न …

Read More »

वीर सौध योगा केंद्राचा आठवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

  बेळगाव : टिळकवाडी येथील वीर सौध योगा केंद्राचा आठवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रशिक्षक गोपाळराव देशपांडे उपस्थित होते. प्रारंभी धन्वंतरी फोटो पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. उषा दळवी यांच्या हस्ते अग्नी होत्र करण्यात आले. आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी योग महत्वाचा आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य …

Read More »

कोल्हापूर प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र

  बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या १९ आणि २० जून २०२६ रोजी झालेल्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान सीमा प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांना रोखण्यात आल्याच्या घटनेवरून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी …

Read More »