बेळगाव : उद्या गुरुवारी चैत्र शुद्ध नवमी श्री रामनवमी निमित्त बेळगाव शहर, अपनगर तसेच ग्रामीण भागातील लहान मोठ्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून आज बुधवारी सर्व मंदिर सुसज्ज करण्यात आली आहेत. श्रीराम नवमी उत्सवानिमित्त गेले दोन-तीन दिवस विविध श्री राम मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे …
Read More »लवकरच तज्ञ कमिटी व उच्चाधिकार समितीची बैठक बोलवू; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, नेते श्री. जयंतराव पाटील यांचो भेट घेऊन त्यांच्याशी सीमा प्रश्नासंदर्भात व मराठी जनतेच्या अडचणी संदर्भात चर्चा केली होती. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांची एक प्रत मला द्या अशी विनंती केली होती. रविवारी या पत्राची प्रत मध्यवर्ती …
Read More »महामेळाव्याच्या दोन खटल्यात सुनावणी 27 मार्च रोजी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर दाखल केलेल्या दोन खटल्यांची सुनावणी शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी बेळगाव न्यायालयात होणार आहे, या दोन्ही खटल्यातील कार्यकर्ते व नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामेळावा खटला क्रमांक 61/2020 दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलेल्या खटला क्रमांक 61/2020 मध्ये मनोहर …
Read More »कपिलेश्वर मंदिराच्यावतीने जोतिबा डोंगराकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांना देण्यात आल्या शिधास्वरूपात वस्तू तर बैल जोड्यांना सकस आहार
बेळगाव : चैत्र पौर्णिमेसाठी बैलगाड्या व सासन काठी घेऊन बेळगावहून जोतिबा डोंगराला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने शिधास्वरूपात वस्तू देण्यात आल्या तसेच बैल गाड्यांना जुंपलेल्या बैलांसाठी पौष्टिक खाद्य देण्यात आले. इतकेच नाही तर पहिल्या मुक्कामी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चैत्र पौर्णिमेसाठी प्रतिवर्षी चव्हाट गल्ली, बेळगाव येथून …
Read More »सिलेंडरचा तुटवडा अन् लाकडाला गर्दी
नागरिकांची वखारीकडे धाव; उपनगरांसह ग्रामीण भागात पेटल्या चुली निपाणी (वार्ता) : इस्त्राईल-अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युध्दाचे परिणाम देशातील गॅस वितरण व्यवस्थेवर झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हॉटेल मालकांनी लाकडाचा पर्याय निवडला आहे. घरगुती सिलिंडरचा जास्त दिवस पुरवठा होण्यासाठी सर्वसामान्यांनीही आपला मोर्चा लाकडाकडे …
Read More »बळ्ळारी नाला व इतर शेतकरी विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी 27 रोजी शेतकऱ्यांची बैठक
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बळ्ळारी नाला विकास न झाल्याने परिसरातील शेतकरी पीकं घेण्यासंदर्भात अत्यंत अडचणीत आहेत. सरकार दरबारी वेळोवेळी मोर्चे, निवेदनं देऊन आजपर्यंत आश्वासनाशिवाय कांहीच झाले नाही. त्याचबरोबर पीकाऊ जमिनीत चाललेली बेकायदेशीर कामं तात्काळ बंद करुन शेती शाबूत राहावी तसेच शेतीविषयक इतर विषयासंबंधी परिसरातील सर्व शेतकरी बधूंची बैठक …
Read More »हॉटेल व्यवसायिकांना वेळेवर सिलेंडर द्या
शहरातील हॉटेल संघटनेची मागणी; तहसीलदार कार्यालयाला दिले निवेदन निपाणी (वार्ता) : युद्धजन्य परिस्थितीमुळे आठवड्यापासून हॉटेल व्यवसायिकांना व्यवसायिक सिलेंडर देणे बंद केले आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून अनेक जणांनी हॉटेल बंद केले आहेत. त्याचा अनेक कुटुंबीयांवर परिणाम होत असून हॉटेल व्यवसायिकांना वेळेवर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी …
Read More »मराठा बँक नोकर भरती प्रकरण : कृतीशील मराठा समाजाच्या बैठकीत बँकेच्या कारभारावर ताशेरे
बेळगाव : मराठा बँकेची नोकर भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक आणि मराठा समाजाच्या युवकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी कृतीशील मराठा समाजाचे समन्वय अमित देसाई यांनी केली. कृतीशील समाजाच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. कृतीशील मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक …
Read More »अजित पवार विमान अपघात प्रकरणी कर्नाटकात ‘झीरो एफआयआर’ दाखल
बेंगळुरू : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात बंगळुरू (कर्नाटक) पोलिसांनी ‘झीरो एफआयआर’ दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. हा केवळ अपघात नसून एक “मोठा गुन्हेगारी कट” असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तक्रार …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकासाठी राज्य सरकारने मागितला अधिक वेळ
सदस्य संख्या पुनर्नियोजनासाठी मुदतीची उच्च न्यायालयाला विनंती बंगळूर : राज्यातील ग्रामपंचायतींमधील विद्यमान लोकसंख्येनुसार सदस्यसंख्या पुनर्नियोजन करण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयात केली. राज्यातील मुदत संपलेल्या ५,९५० ग्रामपंचायती आणि १८७ शहर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत पार पाडण्यासाठी अंतिम आरक्षण अधिसूचना तातडीने जाहीर करण्याचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta