निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मूलभूत समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील खराब रस्ते, दूषित पाणीपुरवठा, वाढती लाचलुचपत आणि समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झाले झाले आहे. याबाबत संबंधितांनी या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन या …
Read More »डॉ. विलास चव्हाण यांची विश्वकर्मा उद्यानास भेट; पर्यावरण कार्याचे केले कौतुक
निपाणी (वार्ता) : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील प्रभारी प्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांनी निपाणी येथील लेटेक्स कॉलनीतील श्री विश्वकर्मा उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संवर्धनचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना व्यक्त व्यक्त केली. शिवाय उद्यानासाठी सतत धडपडणाऱ्या भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव …
Read More »कचरा, अतिक्रमण, पाणीटंचाईमुळे निपाणीकर बेजार
बाजारपेठ भागात रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग; नागरिकांना चालणेही झाले कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका सभागृहाचा कालावधी संपल्याने शहराचा डोलारा प्रशासकीय यंत्रणेवर उभा आहे. शहरात सध्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या महत्वाच्या भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, अस्वच्छता, ड्रेनेजची दुरवस्था, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक …
Read More »खरिपाच्या हंगामासाठी प्रमाणित बियाणे उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेचे निवेदन
निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाला पंधरा दिवसात प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक संपर्क केंद्रासह इतर ठिकाणी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे व तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता भासू नये. कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. येत्या खरीप हंगामात सिंचनाच्या साधनांचा अधिक वापर करावा. पीएम-किसान, पीकविमा व आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत …
Read More »नव्याने बांधलेले स्मशान शेड वापराविना पडून; नगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊनही दुर्लक्ष
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका प्रशासनातर्फे अनेक वर्षांपूर्वी शहराच्या पूर्वेला असलेल्या स्मशान मारुती मंदिराशेजारी स्मशान शेडची निर्मिती करण्यात आली होती. वारंवार हे शेड खराब होत असल्याने पावसाळ्यात मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिकेने या परिसरातच नव्याने स्मशान शेड उभारले आहे. पण ते वापराविना …
Read More »धर्मवीर संभाजीराजे चौकात संभाजीराजे जयंती कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री संभाजी राजे चौकात गुरुवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर पुष्पहार चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी अर्पण केला तर श्रीफळ राजेश कदम यांनी …
Read More »चाऱ्याच्या टंचाईवर मुरघासचा पर्याय
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण; दूध उत्पादनात होते वाढ निपाणी (वार्ता) : ऐन उन्हाळ्यात जनावरांच्याखाद्याच्या वाढत्या दरांमुळे निपाणी भागातील पशुपालक शेतकरी आता पर्याय म्हणून मुरघासाकडे वळत आहेत. जनावरांना सकस खाद्य मिळून दुग्धोत्पादन वाढण्यास मुरघास उपयुक्त ठरत असल्याने वर्षभर चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी शेतकरी उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण …
Read More »शिवाजीनगरमधील पाण्याचा दाब वाढविण्यासाठी नागरिकांचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात २४ तास पाणी योजना कार्यान्वित होऊनही शिवाजीनगर सहाव्या गल्ली परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत बऱ्याचदा पाणीपुरवठा विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अखेर अंबाबाई मंदिर परिसरातील कुटुंबीयांनी बुधवारी (ता.१३) नगरपालिका …
Read More »युवकांनी मैदानी खेळांचे जतन करावे : सहकाररत्न उत्तम पाटील
अरिहंत चषक हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात मोबाईल आणि दूरचित्रवाणीमुळे मैदानी खेळांकडे युवकांनी पाठ फिरवली आहे. पारंपरिक खेळांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अरिहंत उद्योग समूहाने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून क्रिकेट, कुस्ती, कबड्डी आणि व्हॉली-बॉलसारख्या स्पर्धांना मोठ्या बक्षिसांच्या माध्यमातून पाठबळ दिले आहे. भविष्यातही …
Read More »जवाहर तलावातील गाळ काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती वाढविणे आवश्यक : प्रा. राजन चिकोडे यांची मागणी
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची तहान भागवणारी जीवनदाहिनी असलेल्या ‘जवाहरलाल नेहरू वॉटर वर्क्स’ या ऐतिहासिक जलाशयाला यंदा ७५ वर्षे (अमृत महोत्सव) पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून जलाशयातील साचलेला गाळ काढून या ‘गंगेला’ मोकळा श्वास घेऊ द्यावा. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे असे पत्रक माजी सभापती प्रा. राजन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta