राजू पोवार; शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणे चुकीचे निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी अखेर शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. परंतु शेतकऱ्यांनी माफ करावे असे वाटत असेल तर जोल्ले यांनी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांऐवजी १ लाखाचे बिनव्याजी पीककर्ज द्यावे.अशी मागणी रयत …
Read More »हर, हर महादेवाच्या गजरात निपाणीत महादेवाचा रथोत्सव
रात्री उशिरापर्यंत मिरवणूक ; भाविकाकडून रथोत्सवात जल्लोष निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील आराध्य दैवत महादेव गल्ली महादेव मंदिराचा रथोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या अलोट उत्साहात हर.. हर महादेवाच्या अखंड गजरात हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला.श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार, बसवराज चंद्रकुडेयांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रथात बसण्यासाठी विविध मानाचे …
Read More »गुऱ्हाळाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा
निपाणी अनेक शेतकऱ्यांकडून गूळनिर्मिती; ऊसापासून तीन वर्षे उत्पादन निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकरी वेदगंगा, दूधगंगा नदीचे पाणी, विहिरी, कुपनलिकेच्या पाण्यावर बारमाही पिकांचे योग्य नियोजन करीत शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा त्या भागातील काही शेतकरी त्यावर प्रक्रिया करून गुळनिर्मिती करीत आहेत. त्यामुळे ऊस शेतीतील गोडवा …
Read More »स्तवनधीतील गुरुकुल आश्रमातील सातवी, दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित निपाणी स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल मधील अरुण शामराव पाटील हायस्कूल आणि पी. जी. विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. बी. बी. दादन्नावर यांनी स्वागत केले. संचालक महावीर पाटील व चिक्कोडी येथील डाएटचे निवृत्त …
Read More »बोरगाव जय गणेश विविधउद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाचे शनिवारी उद्घाटन
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील शेतकरी व ऊस उत्पादकांना वेळेत पत मिळावे, त्यामधून त्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने येथे जय गणेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची स्थापना केली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता.२१) होणार असल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. मगदूम म्हणाले,जय …
Read More »तणावमुक्त वातावरणात अभ्यास केल्यास यशप्राप्ती
अरुण निकाडे; कुर्ली हायस्कूलमध्ये अभ्यास संनियंत्रण समितीची स्थापना निपाणी (वार्ता) : दहावी परीक्षेचा निकाल चांगला लगण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात अभ्यास करून चांगले यश संपादन करावे, असे मत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील रयत शिक्षण संस्थेच्या सिद्धेश्वर विद्यालयामध्ये तहसीलदार सुरेश मुंजे यांच्या …
Read More »हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानकापूरमध्ये मलकारसिद्ध देवाचा पालखी महोत्सव
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त मुख्य मंदिरात आयोजित पालखी मिरवणुकीचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी दीपक पाटील (वसगडेकर) आणि सचिन चौगुले यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. सोमवारी (ता.१६) मुख्य मंदिरात देवाची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक, बिल्वार्चण, महाअभिषेक व पूजा बांधण्यात …
Read More »विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या युवकांचा ‘बोरगाव अरिहंत’ परिवारातर्फे सन्मान
निपाणी (वार्ता) : कुन्नूरसारख्या ग्रामीण परिसरातून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सुदर्शन आप्पासाहेब मगदूम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे त्यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये मंडल कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोरगाव येथील अरिहंत परिवारातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या …
Read More »शतकोत्तर वर्षाची परंपरा लाभलेला निपाणीतील महादेवाचा रथोत्सव
शतकोत्तर परंपरा लाभलेल्या निपाणी शहराचे दैवत महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येथील रथोत्सव महाशिवरात्रीचे खास आकर्षण आहे. यंदा बुधवारी (ता.१८) महादेवाचा ऐतिहासिक रथोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त… गजेंद्र तारळे, महादेवाचे भक्त, निपाणी निपाणी नगरीची स्थापना श्रीमंत सिद्धोजीराजे देसाई निपाणकर सरकार यांनी केली. त्यांच्या कारकिर्दीतच …
Read More »शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल : डॉ. आनंद पाटील
कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार निपाणी (वार्ता) : शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून संबोधले जाते. पण निसर्गाचा लहरीपणा शासनाच्या आडमुठे धोरण अशा विविध कारणामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यामुळे देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे अवलंबणे आवश्यक आहे. शेतकरी सुखी झाल्यास देशही सुखी बनेल, असे मत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta