निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जस्टीस फोरमतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी बी. एस. कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. राजेंद्र थरकर, रमेश जयकर, सुरेश कांबळे, अजित कांबळे, राजेंद्र भगवंत मधाळे, नास्तिक कांबळे, उदय वंटे, जनार्दन मोहिते, …
Read More »क्रीडा भारती संघटन मंत्री प्रसाद महानकर यांचे मार्गदर्शन
बेळगाव : शास्त्रीनगर येथील विमल फाउंडेशनच्या कार्यालयात क्रीडाभारती बेळगाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना क्रीडाभारती अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद मानकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रसाद महानकर म्हणाले की, आगामी ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या क्रीडाज्ञान परिक्षा आणि राष्ट्रीय खेळ नीती ह्यावर चर्चा आणि मार्गदर्शन केल. क्रीडा भारतीचे संघटन महामंत्री प्रसाद महानकर यांनी …
Read More »शेतातील रस्ते त्वरित दुरूस्त करा; येळ्ळूर म. ए. समितीचे निवेदन सादर
येळ्ळूर : येळ्ळूर शिवारातील रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या शेतीतील कामे जोमात सुरू आहेत. तरी पी डी ओ नी त्वरित लक्ष घालून सदर रस्ते दुरूस्त करून बळीराजाचा दुवा घ्यावा. त्याचबरोबर गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी उदाहरणार्थ गोडी विहीर, माणग्याची विहीर, बाराभाव विहीर इंदिरा नगर …
Read More »सीमा प्रश्न निकाली काढणे हेच एकमेव ध्येय : गोपाळ देसाई
मध्यवर्तीच्या कोणताही निर्णयात खानापूर समितीचा पाठिंबा खानापूर : मुंबई येथे ८ जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सीमा प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून न्यायालयीन लढ्याला गती मिळाल्याचे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी व्यक्त केले. सीमा प्रश्न निकाली काढणे हेच आता एकमेव ध्येय असून, मध्यवर्ती …
Read More »गावासाठी स्वतंत्र बूथ व वॉर्ड निर्माण करा, चन्नेवाडी ग्रामस्थांची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील ग्रामस्थांनी गावासाठी स्वतंत्र मतदान बूथ तसेच कसबा नंदगड ग्रामपंचायतीत स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्याची मागणी करत मतदार नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण व खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार, यांना निवेदन सादर केले. निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, सुमारे 20 ते 25 वर्षांपूर्वी चन्नेवाडी व भुत्तेवाडी …
Read More »कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद : डॉ. उमेश कळेकर
शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे कालिदास दिन साजरा बेळगाव : “कविता सृजनाची प्रक्रिया अत्यंत गूढ आहे. कविता म्हणजे एका हृदयाचा दुसऱ्या हृदयाशी साधलेला संवेदनशील संवाद होय. संत तुकाराम, कबीर यांच्यापासून ते आजच्या समकालीन कवींंपर्यंत समाजप्रबोधनासाठी प्रभावी माध्यम म्हणून कवितेचा उपयोग होत आला आहे. एखादी भावना कवीला अंतर्मुख करते, अस्वस्थ करते …
Read More »बेळगावात मायलेकाची आत्महत्या; सासरच्या छळाचा नातेवाईकांचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : बेळगावात २८ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या चिमुकल्या मुलासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालय (बिम्स) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमा …
Read More »जेजुरी पालखी सोहळ्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर सोमवारी सकाळी दुर्दैवी अपघाताची शोककळा पसरली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडीतील ट्रकने सात वारकरी महिलांना धडक दिल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीतील ट्रकने …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणासाठी १ कोटी निधीच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शासकीय विश्राम धामात सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन जत्राटवेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाच्या विकासासाठी १ कोटी निधी मंजूर करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. त्यावर जारकीहोळी यांनी सकारात्मक ग्वाही दिल्याने समाजबांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. निवेदनातील माहिती अशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »ध्येय निश्चित करा व त्यावर ठाम रहा यश आपलेच : डॉ.उमेश कळेकर
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात बेळगाव : शिक्षण घेऊन यंत्रवत जगण्यापेक्षा मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्याकडे प्रयत्न करा त्यासाठी ध्येय निश्चित करा व त्यावर ठाम रहा यश आपलेच आहे, असे प्रतिपादन डॉ. उमेश कळेकर यांनी केले. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा समाजातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta