Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

निपाणी शहरातील गंभीर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मूलभूत समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील खराब रस्ते, दूषित पाणीपुरवठा, वाढती लाचलुचपत आणि समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झाले झाले आहे. याबाबत संबंधितांनी या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन या …

Read More »

प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशाने निधन

  खानापूर : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे सक्रिय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे फोंडा आणि परिसरात शोककळा पसरली असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर हे दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांनी प्रवास रद्द करून …

Read More »

डॉ. विलास चव्हाण यांची विश्वकर्मा उद्यानास भेट; पर्यावरण कार्याचे केले कौतुक

  निपाणी (वार्ता) : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील प्रभारी प्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांनी निपाणी येथील लेटेक्स कॉलनीतील श्री विश्वकर्मा उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संवर्धनचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना व्यक्त व्यक्त केली. शिवाय उद्यानासाठी सतत धडपडणाऱ्या भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव …

Read More »

कचरा, अतिक्रमण, पाणीटंचाईमुळे निपाणीकर बेजार

  बाजारपेठ भागात रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग; नागरिकांना चालणेही झाले कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका सभागृहाचा कालावधी संपल्याने शहराचा डोलारा प्रशासकीय यंत्रणेवर उभा आहे. शहरात सध्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या महत्वाच्या भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, अस्वच्छता, ड्रेनेजची दुरवस्था, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक …

Read More »

खरिपाच्या हंगामासाठी प्रमाणित बियाणे उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेचे निवेदन

  निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाला पंधरा दिवसात प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक संपर्क केंद्रासह इतर ठिकाणी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे व तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता भासू नये. कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. येत्या खरीप हंगामात सिंचनाच्या साधनांचा अधिक वापर करावा. पीएम-किसान, पीकविमा व आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत …

Read More »

नीटची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार

  नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ३ मे २०२६ रोजीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्यानंतर आता या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता नीटची फेरपरीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी होणार आहे. याबद्दलची माहिती एनटीएने दिली आहे. परीक्षेबद्दल अधिकची माहिती ‘एनटीए’च्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल अशी माहितीही देण्यात …

Read More »

मराठ्यांनो विवाह संस्काराचे पावित्र्य जपा; मराठा समाजाने बदलत्या प्रथांवर विचार करण्याची गरज

    हिंदू धर्मामध्ये विवाह संस्थेला अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी विवाह हा पंधरावा संस्कार मानला जातो. विवाह म्हणजे केवळ व्यक्तींचे नव्हे, तर दोन कुटुंबांचे आणि दोन आत्म्याचे मिलन होय. हा केवळ शारीरिक संबंध नसून मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक बंध मानला जातो. गृहस्थाश्रम, धर्म, काम …

Read More »

आता पेट्रोल-डिझेल महागले

  नवी दिल्ली : मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात जवळपास एक हजार रूपयांची वाढ झाली होती. तर दोन दिवसांपूर्वीच सीएनजीचे दरही वाढवण्यात आले होते. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे …

Read More »

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचा दुजोरा

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला दुजोरा देत, “हायकमांडने बोलावल्यासच मी दिल्लीला जाईन. या महिन्याच्या १५ तारखेला दिल्लीला जाण्याचा कोणताही कार्यक्रम नाही,” असे स्पष्ट केले. म्हैसूर येथील आपल्या निवासस्थानासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले, “आम्ही सर्वजण हायकमांडच्या आदेशानुसार …

Read More »

कर्नाटकमध्ये ५.५५ कोटी मतदारांची पडताळणी

  देशभरात मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहीम बंगळूर : देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता कायम राखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सघन पुनरावलोकन – तिसरा टप्पा’ राबविण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेतील घरगुती नोंदणी …

Read More »