Monday , May 25 2026
Breaking News

निपाणी

खतांच्या दरवाढीने शेतकरी संकटात

  खरीप हंगामापूर्वीच दर गगनाला; उत्पादन खर्च वाढणार निपाणी (वार्ता) : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील वर्षी सुमारे १३५० रुपयांना मिळणारी खताची बॅग आता २१०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शेती …

Read More »

फायटर्सने कोरले ‘अरिहंत’ चषकावर नाव

  राजमनी ट्रॅव्हल्स उपयोजिता; व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबच्यावतीने आयोजित ‘अरिहंत चषक’ व्हॉलीबॉल लीग स्पर्धेच्या अंतिम सामना राजमनी ट्रॅव्हल्स व नितीन शिंदे फायटर्स या दोन संघांमध्ये झाला. यावेळी झालेल्या सामन्यात ३ विरुद्ध १ सेटने नितीन फायटर्स संघाने विजय संपादन करून अरिहंत चषकावर …

Read More »

अरिहंत साखर कारखान्यास अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना पुरस्कार प्रदान

  निपाणी (वार्ता) : जैनापूर येथील अरिहंत साखर कारखान्याने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीच्या जोरावर ‘अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. राज्याच्या साखर उद्योगात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. खाजगी साखर कारखान्यातील पुरस्कारासाठी अरिहंत …

Read More »

आप्पाचीवाडी पुलाच्या कामासाठी २८ रोजी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयाला टाळे ठोकणार

  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, मतिवडे, सुळगाव आणि हदनाळ या गावांना जोडणाऱ्या कॅनॉलवरील पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा २० मे रोजी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे मोर्चावर टाळे ठोकण्याचा कार्यक्रम …

Read More »

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रभाग १५ मधील नागरिकांचा पालिकेवर घागर मोर्चाचा इशारा

  निपाणी (वार्ता) : चार महिन्यांपासून प्रभाग क्रमांक १५ मधील पाणी समस्येबाबत नगरपालिकेला वेळोवेळी कळवले आहे. तरीही नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना झालेली नाही. सध्या प्रभागात दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. येथे बुधवारपर्यंत पाणी समस्या निकाली काढावी अन्यथा नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांनी दिला. …

Read More »

वाढत्या उन्हामुळे निपाणी बाजारपेठेत ताडपत्रीची वॉटरबॅग ठरतेय ‘नॅचरल फ्रीज’

  निपाणी (वार्ता) : रणरणत्या उन्हात घसा कोरडा पडल्यावर सामान्यतः फ्रिजच्या थंड पाण्याचा आधार घेतो. मात्र निपाणी बाजारपेठेत सध्या एका अशा ‘देसी फ्रीज’ची चर्चा आहे, जो अवघ्या १५० रुपयांत विजेविना पाणी माठासारखे गार ठेवतो. महिनाभरात सुमारे १०० हून अधिक वॉटरबॅग विक्री झाल्या आहेत. त्याच्या किमती आकारमानानुसार १५० ते ३०० रुपयापर्यंत …

Read More »

निपाणी शहरातील गंभीर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मूलभूत समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील खराब रस्ते, दूषित पाणीपुरवठा, वाढती लाचलुचपत आणि समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झाले झाले आहे. याबाबत संबंधितांनी या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन या …

Read More »

डॉ. विलास चव्हाण यांची विश्वकर्मा उद्यानास भेट; पर्यावरण कार्याचे केले कौतुक

  निपाणी (वार्ता) : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील प्रभारी प्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांनी निपाणी येथील लेटेक्स कॉलनीतील श्री विश्वकर्मा उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संवर्धनचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना व्यक्त व्यक्त केली. शिवाय उद्यानासाठी सतत धडपडणाऱ्या भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव …

Read More »

कचरा, अतिक्रमण, पाणीटंचाईमुळे निपाणीकर बेजार

  बाजारपेठ भागात रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग; नागरिकांना चालणेही झाले कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका सभागृहाचा कालावधी संपल्याने शहराचा डोलारा प्रशासकीय यंत्रणेवर उभा आहे. शहरात सध्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या महत्वाच्या भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, अस्वच्छता, ड्रेनेजची दुरवस्था, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक …

Read More »

खरिपाच्या हंगामासाठी प्रमाणित बियाणे उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेचे निवेदन

  निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाला पंधरा दिवसात प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक संपर्क केंद्रासह इतर ठिकाणी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे व तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता भासू नये. कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. येत्या खरीप हंगामात सिंचनाच्या साधनांचा अधिक वापर करावा. पीएम-किसान, पीकविमा व आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत …

Read More »