Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 7 मार्च 2026 रोजी सदिच्छा समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘पाखरांनो घ्या उंच भरारी’या प्रेरणा गीताने केली. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी सान्वी मंडोळकर हिने केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

तारांगण, जननी ट्रस्टतर्फे १४ रोजी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

बेळगाव : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजात स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी तारांगण व जननी ट्रस्टतर्फे १४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता ‘कर्तृत्वाचा कौतुक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. महिलांच्या जिद्द, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित …

Read More »

आरोग्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आवश्यक

  प्राचार्य डॉ. किरण मुत्नळी; बागेवाडी महाविद्यालयातर्फे आरोग्य शिबिर निपाणी (वार्ता) : आधुनिक तंत्रज्ञान आणि कामांच्या धावपळीमुळे प्रत्येकाला वेळ अपुरा पडत आहे. परिणामी वेळेत आरोग्यासाठी जेवण, व्यायामाकडे दुरुस्त होत आह. परिणामी विविध प्रकारचे आजार जडत आहेत. त्यावर हजारो रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना फटका बसत आहे. ही …

Read More »

संत मीरा शाळेत बालहक्क कायदा कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत बालहक्क कायदा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात प्रमुख पाहुणे शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, राजा लखनगौडा लॉ कॉलेजच्या राजश्री पुरोहित संचिता पाटील या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती ओमकार भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात …

Read More »

निपाणी मतदारसंघाचे नंदनवन करू : खासदार प्रियांका जारकीहोळी

  निपाणी भागात विविध कामांचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून लोकसभा निवडणुकीत निवडून दिले आहे. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली निपाणी मतदारसंघात विकासगंगा पोहोचवण्याचे कार्य करीत आहोत. मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून दळणवळणासह विकासकामे राबविण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या पुढील काळातही नागरिकांनी आपल्या पाठीशी राहून गावागावातील समस्या …

Read More »

‘मराठी सन्मान यात्रे’ला अवचारहट्टीचा एकमुखी पाठिंबा

  येळ्ळूर : येत्या रविवार दि. 15 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या “मराठी सन्मान यात्रे”ला अवचारहट्टी गावचा एकमुखी पाठिंबा व्यक्त करण्यात आला. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या जागृती बैठकीत माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. धाकलू करविनकोप यांनी पाठिंबा जाहीर करून प्रचंड संख्येने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केल …

Read More »

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे युवकाचे डोळे निकामी; मदतीचे आवाहन

  बेळगाव : भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करताना एका युवकाचा डोळा निकामी झाल्याची दुर्दैवी घटना गेल्या रविवारी भारतनगर परिसरात घडली असून “त्या” युवकावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. त्याच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दुसरा डोळा वाचवण्यासाठी परिसरातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शिवा नारायण लोहार (वय ३२) राहणार नवी गल्ली, …

Read More »

“सागरा प्राण तळमळला…” सेल्युलर जेल किरण जाधव यांची भेट!

  ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा योग ‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी”, आणि जिभेवर पंक्ति येत असतील तर त्या ” जयोस्तुते…जयोस्तुते..श्री महन् मंगले, शिवास्पदे शुभदे….” …

Read More »

श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ मूर्तीचा स्तवनिधीमध्ये रविवारी प्रतिष्ठापना सोहळा

  निपाणी (वार्ता) : श्री. बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्य आश्रमात (गुरुकुल) रविवारी (ता.८) श्रीमद्देवादिदेव श्री १००८ भगवान सहस्त्रफणी पार्श्वनाथ नूतन मूर्ती प्रतिष्ठापना महोत्सव सोहळा होणार आहे. यावेळी परिसरातील श्रावक- श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन कमिटीने केले आहे. गुरुकुल प्रणालीचे प्रवर्तक श्री २०८ गुरूदेव समंतभद्र महामुनिराज …

Read More »

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर दुसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) या सर्वात कठीण परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. कलखांब गावचा सुपुत्र राहुल जयवंत पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 224 वा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. राहुल …

Read More »