खानापूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, खानापूर तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तालुकाध्यक्ष किशोर पांडुरंग हेब्बाळकर यांनी 13 जुलै 2026 रोजी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील विविध भागांतील युवकांना विविध पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत रोशन सुतार (कारलगा) …
Read More »ऊसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श होऊन दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात काम करत असताना तुटलेल्या वीजतारेचा स्पर्श झाल्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांची ओळख मुत्तप्पा श्रीशैल मुगळखोड (वय 46) आणि राजेश्वरी मुगळखोड (वय 36) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दाम्पत्य ऊसाच्या शेतात तण काढण्याचे काम करत …
Read More »श्री अंबाबाई मंदिरातील पाणीगळती बाबत पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण
कोल्हापूर (जिमाका) : श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंजूर जतन-संवर्धन आराखड्यांतर्गत वैज्ञानिक पद्धतीने कामे सुरू आहेत. या कामांमध्ये मंदिराच्या मूळ वास्तुशैलीचे जतन, पारंपरिक साहित्याचा वापर आणि पुरातत्त्वीय तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. मंदिरातील काही भागात झालेली पाणीगळती ही जतन-संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेचे अपयश नसून, नियोजित वॉटरप्रूफिंगचे काम पूर्ण …
Read More »भंगी रस्ता अखेर स्वच्छ; २५ वर्षांपासूनचा नागरिकांचा प्रश्न मार्गी
बेळगाव : पांगुळ गल्ली व भातकांडे गल्लीला गणपत गल्लीशी जोडणाऱ्या भंगी रस्त्यावरील सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी कोसळलेल्या जुन्या इमारतीचा ढिगारा अखेर हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. या कामामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणारा अस्वच्छतेचा प्रश्न निकाली निघाला. कोसळलेल्या इमारतीचा मलबा रस्त्यावरच पडून असल्याने त्या ठिकाणी कचरा, खराब कपडे आणि …
Read More »कुद्रेमानी महालक्ष्मी यात्रा २०२८ साली भरविण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : कुद्रेमानी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा सन २०२८ मध्ये भरविण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत हनुमान मंदिर येथे एकमताने घेण्यात आला. या निर्णयामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यात्रेच्या नियोजनाला सुरूवात झाली आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महालक्ष्मी मंदिराचे अलीकडील काळात नव्याने बांधकाम …
Read More »ऐतिहासिक निर्णय : ‘जय किसान’ प्रकरणाला उच्च न्यायालयाकडून दिलासा; KAT समोर २७ जुलै रोजी गुणवत्तेवर सुनावणी
बेळगाव : जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनच्या कायदेशीर लढ्याला आज महत्त्वपूर्ण यश मिळाले. धारवाड येथील माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रकरणातील विलंब माफ करत पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा केला. आज सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता सुरू झालेल्या सुनावणीत जवळपास दीड तास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. …
Read More »निपाणीतील चिमगावकर गल्ली परिसरात पिसाळलेल्या श्वानाचा दहा जणांना चावा
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दहा नागरिक जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कुत्र्याने अनेकांचा चावा घेत परिसरात दहशत निर्माण केली आहे. या घटनेत सुनील गुरव, नजमा बागवान, सुलोचना कमते, हजरत बागवान, मिनाज अब्दुस्सलाम बागवान यांच्यासह अनेक वृध्द महिला जखमी झाल्या आहेत. …
Read More »एसआयआर मोहिमेचा शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती
बेळगाव : सरकारी शाळांमधील घटती पटसंख्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वाढते आव्हान यामध्येच शिक्षकांवर सातत्याने वाढत असलेल्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध शासकीय सर्वेक्षणे, प्रशासकीय कामे आणि आता विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आल्याने अध्यापनासाठी मिळणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी …
Read More »बेळगावच्या पाणीटंचाईसाठी तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपला वळविण्याची मागणी
माजी नगरसेवक संघटनेचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन बेळगाव : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याची मागणी बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. …
Read More »बुधवारच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात सहभागी होण्याचे मानव अधिकार संघटनेतर्फे आवाहन
निपाणी (वार्ता) : बुधवारी (ता. १५) पासून निपाणी शहरातील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी फोर जे-आर ह्युमन राईट्स मानव अधिकार संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयात लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येणार आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, एका संघटनेचा किंवा काही मोजक्या लोकांचा नाही. हा लढा निपाणी शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हक्कांचा, मूलभूत गरजांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta