Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

सिदनाळ सन्मति विद्यामंदिर येथे पालक सभेसह गणवेश वितरण

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मति विद्यामंदिर मधील आठवी ते दहावी आणि कन्नड माध्यम प्राथमिक विभागाची यांचे पालक सभा पार पडली. याशिवाय गणवेश वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रदीप पाटील, राजू पाटील, पालक प्रतिनिधी संकेत किलेदार, सुधाकर ऐवाळे उपस्थित होते. मुख्याध्यापक एम.बी.कोल्हापुरे यांनी स्वागत …

Read More »

मराठा मंडळ प्राथमिक शाळेत टिळक जयंती सहविद्यार्थी मंत्रिमंडळाचा गौरव

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी ‌लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी फहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निवडून …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा कळसा भंडुरा प्रकल्पाचे पाणी पुन्हा एकदा वळविण्याचा घाट घातला आहे तसेच कुसमळी, पारिश्वाड येथून तसेच तालुक्यातील इतर ठिकाणी मलप्रभा नदी …

Read More »

पाण्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने नगरपालिकेतर्फे जनजागृती फेरी

  निपाणी (वार्ता) : निपाणी पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि भूजल पातळी वाढविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी निपाणी नगरपालिके तर्फे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानांतर्गत जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या फेरीत म्युनिसिपल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नगरपालिकेपासून जागृती फेरीला सुरुवात झाली. ही फेरी जुनापीबी रोड, बस …

Read More »

उंदरवाडीत हरित परिवर्तनाची मुहूर्तमेढ!

  आरंभ व भूमी वात्सल्य फाउंडेशनचा उपक्रम; एक पेड माँ के नाम’ अभियानाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत उंदरवाडी येथील विद्यामंदिर शाळेत ‘आरंभ फाउंडेशन’ आणि ‘भूमी वात्सल्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरणपूरक …

Read More »

निपाणीजवळील एनएच-48 वरील कोसळलेल्या संरक्षक भिंतीची दिल्लीतील तांत्रिक पथकाकडून पाहणी; काम पुन्हा सुरू होणार

  निपाणी : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48) सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयाजवळ कोसळलेल्या संरक्षक (रिटेनिंग) भिंतीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) दिल्ली येथील तांत्रिक पथकाने शनिवारी सखोल पाहणी केली. २९ जुलै रोजी भिंतीचा एक भाग कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. NHAI चे बंगळुरू विभागाचे महाव्यवस्थापक …

Read More »

शिवमोग्यात मुसळधार पावसाचा कहर; दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    बंगळुरू/शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. इंदिरा नगर परिसरात पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग एका घरावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी घरातील सर्व सदस्य …

Read More »

‘आधी तालुक्याची तहान भागवा, मगच इतरत्र पाणी द्या’ : खानापूरच्या पाण्याच्या प्रश्नावर ब्लॉक काँग्रेसची आक्रमक भूमिका

  खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठीच्या सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवूनच उर्वरित पाणी इतर भागांना द्यावे, अशी ठाम भूमिका खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने मांडली आहे. मलप्रभा नदीच्या पाण्याबाबत तालुक्याच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत, याप्रकरणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ब्लॉक काँग्रेसने …

Read More »

सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; अनेक नव्या चेहऱ्यांना संधी?

  बंगळुरू : राज्यातील बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होण्याची शक्यता असून, अनेक नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील संभाव्य मंत्र्यांची यादी सध्या चर्चेत असून, त्यामध्ये अजय धर्मसिंग (कलबुर्गी), यशवंतरायगौडा पाटील (विजापूर), शरथ बच्चेगौडा (बंगळुरू ग्रामीण), रिजवान अर्शद (बंगळुरू), ए. एस. पोनण्णा (कोडगू), एस. एस. …

Read More »

युवा शक्ती हीच भारताच्या विकासाची खरी ताकद

  पंतप्रधान नरेंद्र मोदी; म्हैसूरात स्वामी विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन बंगळूर : भारत आज विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून त्यामागे देशातील युवकांची मोठी भूमिका आहे. युवक सर्वच क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध करत आहेत आणि हीच राष्ट्राची खरी शक्ती असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. म्हैसूर येथील नारायण शास्त्री …

Read More »