Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

एआय-आधारित ‘कर्तव्य’ हजेरी प्रणालीला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेंगळूर : सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती सुनिश्चित करण्याबरोबरच प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘कर्तव्य’ हजेरी नोंदणी प्रणालीला सरकारी कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री तथा प्रशासकीय सुधारणा विभागाचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी ‘कर्तव्य’ ॲपची अंमलबजावणी वेगाने आणि …

Read More »

विधान परिषदेत काँग्रेसची सरशी; ७ पैकी ५ जागांवर विजय

  भाजपला २ जागा, धजदचा उमेदवार पराभूत, क्रॉस व्होटींगमुळे भाजप-धजदला धक्का बंगळूर : कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवत पाच जागांवर विजय मिळवला. भाजपच्या खात्यात दोन जागा गेल्या, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात धजदला एकही जागा मिळाली नाही. काँग्रेसचे पाचवे उमेदवार विनय …

Read More »

आईला ड्युटीवर सोडण्याच्या तयारीत असतानाच कोसळला; बॉडीबिल्डर सुशील कुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  दावणगेरे (कर्नाटक): राष्ट्रीय स्तरावरील बॉडीबिल्डर सुशील कुमार (वय 26) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना दावणगेरे येथे घडली. आईला रुग्णालयात ड्युटीवर सोडण्यासाठी घराबाहेर पडण्याची तयारी सुरू असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते घरासमोरच कोसळले. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, …

Read More »

नीट पुनर्परीक्षेपर्यंत टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

  बेंगळुरू : वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट (NEET-UG) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (NTA) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी पुनर्परीक्षेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने टेलिग्राम या संदेशवहन प्लॅटफॉर्मवरील प्रवेशावर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तपास सुरू असून, मागील …

Read More »

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खानापूर प्रशासन सतर्क; आपत्ती निवारण पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना कडक इशारा

  खानापूर : मान्सून काळात उद्भवू शकणाऱ्या पूर व इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी खानापूर तालुका प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला असून, तालुका पंचायत सभागृहात आपत्ती निवारण पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनात …

Read More »

कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियान

  नंदगड : कन्नड फलक सक्तीविरोधात २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बुधवारी नंदगड येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी बाजारपेठेसह विविध गल्ल्या आणि परिसरातील अन्य ठिकाणी पत्रके वाटून नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य …

Read More »

जवाहर तलाव परिसरातील मोकळी जागा महिला, बाल विकास विभागाला न देण्यासाठी पालिकेला निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जवाहर तलाव हे निपाणीच्या नागरिकासाठी निर्मिती केली आहे. या तलावाद्वारे अनेक वर्षांपासून निपाणीच्या नागरिकांची तहान भागवत आहे. नागरिकांना चांगले पाणी मिळावे यासाठी तलावा शेजारी एक मोकळी जागा आहे. भविष्यात या जागेचा वापर केवळ तलावाच्या कामासाठीच केला जाऊ शकतो. शेजारी असलेली ही १ एकर २० …

Read More »

चडचण तालुक्यातील दोन ठिकाणी भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू; दहा जण जखमी

  विजयपूर : जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी क्रॉसजवळ सरकारी बस आणि टिपर (कँटर) यांच्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिपरचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते समोरून येणाऱ्या सरकारी बसवर जाऊन आदळले. या भीषण …

Read More »

खानापूर समितीची जांबोटी भागात कन्नडसक्ती विरोधी मोर्चाची जनजागृती

  खानापूर : येत्या २२ जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर कन्नडसक्ती विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी आज मंगळवार दिनांक १६ जून रोजी जांबोटी बाजारपेठमध्ये मोर्चाच्या जनजागृतीसाठी जागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. हजारोंच्या संख्येने २२ जूनच्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात भाग घेऊन हा मोर्चा यशस्वी …

Read More »

विद्यार्थ्यांना एआयचे बळ; राज्यातील ५० सरकारी महाविद्यालयांत सुरू होणार अत्याधुनिक एआय लॅब

  बेळगाव : शिक्षण क्षेत्रात वेगाने होत असलेल्या तांत्रिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्यातील ५० सरकारी महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक एआय लॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात उद्योग, आरोग्य, बँकिंग, …

Read More »