शेंगातेल २००, भगरीचा दर २०० रुपयांवर; श्रावणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत लगबग निपाणी (वार्ता) : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना येथील बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांच्या बाजारात महागाईची चाहूल लागली आहे. शेंगातेलाचा दर प्रतिकिलो २०० रुपयांवर, तर भगरीचा दर २१० रुपयांवर पोहोचला आहे. चनाडाळ, शेंगदाणे, साखर आणि गुळाच्या दरातही वाढ …
Read More »ग्रामीण विद्यार्थ्यांना अनमोल सोसायटीकडून क्रीडा साहित्याचे वाटप
खानापूर : बेळगाव येथील अनमोल मल्टीपर्पज सोसायटी यांच्यावतीने खानापूर तालुक्यातील हलशी व हलशीवाडी येथील सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अनमोल सोसायटीतर्फे दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, यंदाही …
Read More »स्व. राजेश नाथाजीराव हलगेकर यांना ताराराणी पी.यू. कॉलेजमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली
दोन मिनिटे मौन पाळून व्यक्त केली आदरांजली; शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी हानी असल्याची भावना खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्व. राजेश नाथाजीराव हलगेकर यांच्या दुःखद निधनाबद्दल खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण …
Read More »निपाणी परिसरात ७ हजार यंदा ७ हजार हेक्टरमध्ये तंबाखूची लावणी शक्य
शेतकऱ्यांकडून तयारी सुरू; तंबाखू क्षेत्र वाढण्याचा अंदाज निपाणी (वार्ता) : तंबाखू लावणीचा हंगाम पंधरा दिवसावर येऊन ठेपल्यामुळे निपाणीसह परिसरात शेतकऱ्यांकडून तंबाखू लावणीसाठी तयारी सुरू झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा तंबाखूचे क्षेत्र वाढणार असून ७ हजार हेक्टरमध्ये तंबाखू लावणी होणार आहेत. परिसरात ७ हजार हुन हेक्टर क्षेत्रात …
Read More »मलप्रभा पाणीवळवणे प्रकरणावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी; आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी; खानापूर तालुका म. ए. समितीची मागणी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. बैठकीत खानापूर तालुक्यातील पाणी वळवणेसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विषयांवर ठराव मांडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी कळसा-भांडुरा, महादई …
Read More »राजीनामा दिल्यास पाच मिनिटांत मंजूर; मुख्यमंत्री शिवकुमार यांचा नाराज आमदारांना इशारा
बंगळूर : राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या आमदारांनी राजीनाम्याची भाषा सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “कोणत्याही आमदाराने राजीनामा दिल्यास तो अवघ्या पाच मिनिटांत मंजूर करीन,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. बंगळुरातील सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, “राजीनामे …
Read More »मंत्री संतोष लाड यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवडी निमित्त निपाणीत आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : मंत्री संतोष लाड यांची कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवडी निमित्त निपाणीतील श्री मराठा सौहार्द बँक आणि मराठा समाजातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी, गेल्या महिन्यात श्री मराठा सौहार्द बँकेत झालेल्या बैठकीत संतोष …
Read More »खचलेल्या सेवा रस्त्याला तळ्याचे स्वरूप
पुणे-बंगळूर महामार्गालगतची स्थिती; नागरिकासह वाहनचालकांची कसरत निपाणी (वार्ता) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. पण सेवा रस्त्याच्या दर्जाहीन व नियोजनशून्य कामातील त्रुटी आता प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. निपाणी परिसरातील अनेक ठिकाणी सेवा मार्ग खचला असून पावसाळ्यात या रस्त्यावर तुडुंब पाणी साचत असल्याने वाहनचालकांसाठी धोका …
Read More »काम सुरू असताना पावसामुळे भिंत कोसळली
तांत्रिक तपासणी पथकाची पाहणी ; परिस्थितीचा अहवाल सादर निपाणी (वार्ता) : निपाणी येथील पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचा कामावेळी खरी कॉर्नर परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामावेळी पोकलँडचा धक्का आणि पावसामुळे भिंत कोसळली. याबाबत घडलेल्या दुर्घटनेबाबत वास्तूस्थिती संबंधितांनी मांडली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने काम करणे अडचणीचे ठरत आहे. …
Read More »तब्बल १९ वर्षांनंतर रंगणार कारलगा श्री महालक्ष्मी महायात्रा!
२४ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान भव्य धार्मिक सोहळा; पूर्वतयारीला वेग, भूमिपूजन संपन्न खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा, कारलगा हट्टी आणि शिवोली या तीन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची बहुप्रतीक्षित महायात्रा तब्बल १९ वर्षांनंतर २४ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२७ या कालावधीत भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या ऐतिहासिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta