Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर थेट दरोडा

  इंधनदरवाढीवरून सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जगण्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावर …

Read More »

तुंगभद्रा धरणाजवळ भीषण अपघात; ट्रॅक्टर पुलावरून कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

  बंगळूर : ट्रॅक्टरला मागून टँकर लॉरीने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना शुक्रवारी विजयनगर आणि कोप्पळ जिल्ह्यांच्या सीमेवरील तुंगभद्रा धरणाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते …

Read More »

निपाणी शहरातील गंभीर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मूलभूत समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील खराब रस्ते, दूषित पाणीपुरवठा, वाढती लाचलुचपत आणि समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झाले झाले आहे. याबाबत संबंधितांनी या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन या …

Read More »

डॉ. विलास चव्हाण यांची विश्वकर्मा उद्यानास भेट; पर्यावरण कार्याचे केले कौतुक

  निपाणी (वार्ता) : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील प्रभारी प्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांनी निपाणी येथील लेटेक्स कॉलनीतील श्री विश्वकर्मा उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संवर्धनचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना व्यक्त व्यक्त केली. शिवाय उद्यानासाठी सतत धडपडणाऱ्या भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव …

Read More »

कचरा, अतिक्रमण, पाणीटंचाईमुळे निपाणीकर बेजार

  बाजारपेठ भागात रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग; नागरिकांना चालणेही झाले कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका सभागृहाचा कालावधी संपल्याने शहराचा डोलारा प्रशासकीय यंत्रणेवर उभा आहे. शहरात सध्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या महत्वाच्या भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, अस्वच्छता, ड्रेनेजची दुरवस्था, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक …

Read More »

खरिपाच्या हंगामासाठी प्रमाणित बियाणे उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेचे निवेदन

  निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाला पंधरा दिवसात प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक संपर्क केंद्रासह इतर ठिकाणी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे व तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता भासू नये. कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. येत्या खरीप हंगामात सिंचनाच्या साधनांचा अधिक वापर करावा. पीएम-किसान, पीकविमा व आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत …

Read More »

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचा दुजोरा

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला दुजोरा देत, “हायकमांडने बोलावल्यासच मी दिल्लीला जाईन. या महिन्याच्या १५ तारखेला दिल्लीला जाण्याचा कोणताही कार्यक्रम नाही,” असे स्पष्ट केले. म्हैसूर येथील आपल्या निवासस्थानासमोर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले, “आम्ही सर्वजण हायकमांडच्या आदेशानुसार …

Read More »

कर्नाटकमध्ये ५.५५ कोटी मतदारांची पडताळणी

  देशभरात मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहीम बंगळूर : देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता कायम राखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सघन पुनरावलोकन – तिसरा टप्पा’ राबविण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेतील घरगुती नोंदणी …

Read More »

सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून पेन्शन सुरू करा : प्रसाद पाटील यांचे तहसीलदारांना निवेदन

  21 हजार दिव्यांग, विधवा व वृद्धांच्या पेन्शनवर गंडांतर खानापूर : खानापूर तालुक्यातील सुमारे 21 हजार दिव्यांग, विधवा आणि वृद्धांच्या पेन्शनवर महसूल विभागाने स्थगिती दिल्याने संबंधित लाभार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उदरनिर्वाहाचे एकमेव साधन बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी गर्लगुंजी …

Read More »

नागुर्डा येथे श्री नागेश महारुद्र मंदिराचा उद्घाटन सोहळा; आमदार श्री. रोहित आर. आर. आबा पाटील उपस्थित राहणार

  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा व विश्रांतवाडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील जिर्णोद्धार करण्यात आलेल्या स्थळ दैवत व ग्रामदैवत श्री नागेश महारुद्र मंदिराच्या पुनः प्राणप्रतिष्ठापना व भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. १४ मे २०२६ ते शनिवार दि. १६ मे २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या तीन दिवसीय धार्मिक …

Read More »