खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. एस. कदम सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा तसेच डोळसपणाने त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान प्राप्त व्हावे याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विज्ञान शिक्षिका श्रीमती व्ही. एल. चौगुले यांच्या शुभहस्ते सर …
Read More »विज्ञानाच्या प्रसारासाठी २५ वर्षापासून धडपडणारा अवलिया शिक्षक
निपाणीतील एस. एम.नदाफ यांचे कार्य ; आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग *राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष* निपाणी : विनायक पाटील (वार्ता) : विज्ञानाच्या सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. बालपणापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना विविध स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची संधी दिली पाहिजे. शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम …
Read More »खानापुरात रोजगार निर्मितीतून २५०० नोकऱ्यांचे उद्दीष्ट
प्रसाद पाटील यांनी घेतली उद्योग आणि वाणिज्य खात्याच्या सहसंचालकांची भेट खानापूर : तालुक्यात तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. स्थानिक पातळीवर पारंपारीक व्यवसायांव्यतिरिक्त रोजगार निर्मिती करणारे व्यवसाय नाहीत. अशा परिस्थितीत तालुक्यातील तरूण देशोधडीला लागला आहे. त्यांना तालुक्यातच रोजगार निर्माण करून देण्याचा ध्यास गर्लगुंजी येथील ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी …
Read More »सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल ओंकारश्वरी पाटील यांचा निपाणीत सत्कार
निपाणी (वार्ता) : सी.ए. परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत येथील माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील आणि हालशुगर संचालिका गीता पाटील यांची कन्या ओंकारेश्वरी उर्फ दक्षा सुनील पाटील हिने यश संपादन केले. त्याबद्दल तिचा महादेव मंदिरात महादेव यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज …
Read More »निपाणीतील धम्म परिषदेची तयारी पूर्णत्वाकडे; १ मार्चला मराठा मंडळमध्ये भरगच्च कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संस्कृती भावनात रविवारी (ता.१ मार्च) धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या सहकाऱ्यांनी या परिषदेची तयारी पूर्णत्वाकडे आले असून शहर व परिसरातील समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सुधाकर माने यांनी केले आहे. परिषदेत प्रमुख व्यक्ते म्हणून आंबेडकरी विचाराचे …
Read More »मराठी भाषा साहित्याला समृद्ध परंपरा
डॉ. सतीश जाधव; बागेवाडी महाविद्यालयात मराठी भाषा गौरवदिन निपाणी (वार्ता) : मराठी ही केवळ बोलण्याची भाषा नसून आपल्या सामाजिक संस्कृतीची, इतिहासाची आणि शान आहे. मराठी भाषेला संत साहित्य, शाहिरी, पोवाडे, तसेच आधुनिक साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी मराठीला आध्यात्मिक उंची दिली आहे. तर …
Read More »मानवी हृदय, घातांकांचे नियम, चेतन पेशीसह बरेच काही
सन्मती विद्यालयात विविध वस्तूंचे प्रदर्शन; विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिर शाळेत अभ्यास, कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक विभागांमध्ये शैक्षणिक वर्षांमध्ये उत्कृष्ट प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमपार पडला. याकार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान वस्तूप्रदर्शन व रांगोळी …
Read More »साखरवाडीतील नूतन मारुती मंदिरात मूर्तीची भाविकांच्या उपस्थितीत पुनर्रप्रतिष्ठापना
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी. बी. रोडवरील साखरवाडी समाजाच्या नूतन श्री मारुती मंदिरात मुर्ति प्रतिष्ठापना सोहळ्यास बुधवारी ( ता. २५) सुरुवात झाली होती. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरुवारी (ता.२६) माजी नगरसेवक दिलीप पठाडे व मान्यवरांच्या हस्ते मंदिरात श्री मारुती मुर्तिची विधीवत पुनर्रप्रतिष्ठापना करण्यात आली. …
Read More »मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न आवश्यक : प्रा. नानासाहेब जामदार; मराठी टिकवून, वाढविण्यासाठी कृतीची गरज
(मराठी भाषा गौरव दिन विशेष) निपाणी (विनायक पाटील) : महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक अनेक गावांमध्ये दरवर्षी मराठी भाषा भाषा गौरव दिन साजरा केला जातो. केवळ एकाच दिवशी मराठी भाषेबद्दल जनजागृती व उपक्रम हाती घेतले जातात. त्यानंतर वर्षभर भाषेच्या संवर्धनासह वाढीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. भविष्यात मराठी भाषा …
Read More »सहकारी संस्थामुळे ग्रामीण भागाच्या अर्थकारणला बळ
बसवप्रसाद जोल्ले; ‘शांतीसागर’च्या शाखेचे माणकापुर उद्घाटन निपाणी (वार्ता) : भारत हा कृषिप्रधान देश असून ७० टक्के नागरिक शेती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाल्यास देशाची प्रगती होणार आहे. तो आर्थिक दृष्ट्या प्रबळ तो पुढे जाण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकरी बांधवांना त्यांचे शेती उत्पन्न वाढवण्यास आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta