हुबळी : धावत्या बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढलेल्या १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा बाजूने जाणाऱ्या लॉरीला धडक लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी घडली. मृत विद्यार्थ्याची ओळख फक्कीरेश चन्नय्या मुत्तळीमठ (वय १७, रा. शिरूर) अशी झाली असून, तो आयटीआयचे शिक्षण घेत …
Read More »स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळांचीच; कर्नाटक उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश
बेंगळुरू : शाळेत विद्यार्थी ज्या प्रकारे सुरक्षित असतो, त्याचप्रमाणे घर ते शाळा आणि शाळा ते घर या प्रवासादरम्यानही त्याची सुरक्षा सुनिश्चित करणे ही शाळेचीच कायदेशीर जबाबदारी आहे. स्कूल बस ही शाळेच्या शैक्षणिक व्यवस्थेचाच अविभाज्य भाग असून या जबाबदारीतून कोणतीही शाळा स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण …
Read More »व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल १८३.५० रुपयांनी स्वस्त; तेल कंपन्यांचा मोठा दिलासा
नवी दिल्ली : महागाईच्या झळा सहन करणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांना सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल १८३.५० रुपयांची कपात जाहीर केली आहे. नव्या दरानुसार दिल्लीत या सिलेंडरची किंमत १,९३० रुपये इतकी झाली आहे. याचबरोबर ५ किलो वजनाच्या …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी बेळगाव परिवारातर्फे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
बेळगाव : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या “Create Lasting Impact” या संकल्पनेअंतर्गत, रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी बेळगाव परिवाराने बुधवार, १ जुलै २०२६ रोजी एसजीबीआयटी, शिवबसव नगर, बेळगाव येथे जिल्हास्तरीय रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले. या रक्तदान शिबिराला रोटेरियन, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक …
Read More »आरोग्य भारती बेळगाव व खानापूर शाखेतर्फे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त ज्येष्ठ वैद्यकीय सेवकांचा गौरव
खानापूर : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आज आरोग्य भारती बेळगाव व खानापूर शाखेतर्फे खानापूर, हलशी, बीडी व परिसरात १९८०–९० च्या दशकातील दुर्गम भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसलेल्या काळात एम.बी.बी.एस. पदवी संपादन करून आपल्या मातृभूमीत गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ निःस्वार्थ भावनेने वैद्यकीय सेवा करणारे वैद्यकीय त्रिरत्न डॉ. सुधीर नाईक, डॉ. …
Read More »व्हीटीयूचा देशात नवा विक्रम; परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत निकाल जाहीर
बेळगाव : विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठाने (व्हीटीयू) निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेत देशात नवा आदर्श निर्माण करत अभियांत्रिकीच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत जाहीर केला आहे. या अभूतपूर्व कामगिरीमुळे ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. निकाल जाहीर करण्याच्या वेगाबाबत व्हीटीयूने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत इतिहास …
Read More »मतदार यादी विशेष पुनरिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्या : रमाकांत कोंडुसकर यांचे आवाहन
बेळगाव : बेळगाव आणि परिसरातील नागरिकांनी सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक विभागाच्या माध्यमातून सध्या मतदार …
Read More »मराठीत जनगणना फॉर्म उपलब्ध करा; तोपर्यंत विशेष मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया स्थगित करा
महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील गणना फॉर्म तातडीने उपलब्ध करून द्यावेत. तसेच मराठीतील फॉर्म उपलब्ध होईपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूर तालुक्याच्या वतीने …
Read More »सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक पुढील आठवड्यात?; महाराष्ट्र सरकारच्या हालचालींना वेग
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून हालचालींना वेग आला असून सामान्य प्रशासन विभागाकडून बैठकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. उच्चाधिकार समितीची बैठक मंगळवार, ३० जून रोजी होणार होती. या बैठकीस …
Read More »जुलैत मान्सूनचा दमदार कमबॅक; बेळगावसह उत्तर कर्नाटकात ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज
बेळगाव : जून महिनाभर मान्सूनने राज्याला अक्षरशः हुलकावणी दिल्याने पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले. धरणांतील जलसाठा घटला, शेतीची कामे खोळंबली आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र आता जुलैच्या प्रारंभी हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजामुळे दिलासादायक चित्र समोर आले असून बेळगाव, धारवाड आणि हावेरी जिल्ह्यांसह उत्तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta