Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलन्नवर यांना अटक

  बेळगाव : शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद निलन्नवर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, ज्यांच्यावर बेकायदेशीरपणे सार्वजनिक निधी गोळा केल्याचा आरोप आहे. गुरुवारी शिवानंद यांच्या घर, कार्यालय आणि विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. शुक्रवारी दिवसभर कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली. पोलिसांनी दुपारी शिवानंद यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, …

Read More »

आदर्श विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी

  बेळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ, रायबाग संचलित आदर्श विद्यामंदिर, वडगाव या शाळेच्या 1975 ते 1980 पर्यंत दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थी – विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवार दि. 17 मे रोजी सायंकाळी 4 वाजता शाळेच्या आवारात होणार आहे. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन माजी खासदार अमरसिंह पाटील, सार्वजनिक वाचनालयाचे संचालक …

Read More »

मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर थेट दरोडा

  इंधनदरवाढीवरून सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या जगण्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावर …

Read More »

तुंगभद्रा धरणाजवळ भीषण अपघात; ट्रॅक्टर पुलावरून कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

  बंगळूर : ट्रॅक्टरला मागून टँकर लॉरीने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना शुक्रवारी विजयनगर आणि कोप्पळ जिल्ह्यांच्या सीमेवरील तुंगभद्रा धरणाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर घडली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते …

Read More »

२४ मे रोजी ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन

  बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ७वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राज्याध्यक्ष सीमाकवी रविंद्र पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण …

Read More »

निपाणी शहरातील गंभीर मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मूलभूत समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीं विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील खराब रस्ते, दूषित पाणीपुरवठा, वाढती लाचलुचपत आणि समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन त्रस्त झाले झाले आहे. याबाबत संबंधितांनी या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन या …

Read More »

प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशाने निधन

  खानापूर : प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि काँग्रेसचे सक्रिय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे फोंडा आणि परिसरात शोककळा पसरली असून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भाटीकर हे दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांनी प्रवास रद्द करून …

Read More »

डॉ. विलास चव्हाण यांची विश्वकर्मा उद्यानास भेट; पर्यावरण कार्याचे केले कौतुक

  निपाणी (वार्ता) : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील प्रभारी प्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांनी निपाणी येथील लेटेक्स कॉलनीतील श्री विश्वकर्मा उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संवर्धनचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याची भावना व्यक्त व्यक्त केली. शिवाय उद्यानासाठी सतत धडपडणाऱ्या भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव …

Read More »

कचरा, अतिक्रमण, पाणीटंचाईमुळे निपाणीकर बेजार

  बाजारपेठ भागात रस्त्यांवरच वाहनांचे पार्किंग; नागरिकांना चालणेही झाले कठीण निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिका सभागृहाचा कालावधी संपल्याने शहराचा डोलारा प्रशासकीय यंत्रणेवर उभा आहे. शहरात सध्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यवर्ती आणि बाजारपेठेच्या महत्वाच्या भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून, अस्वच्छता, ड्रेनेजची दुरवस्था, अतिक्रमण, अपुरा पाणीपुरवठा आणि वाहतूक …

Read More »

खरिपाच्या हंगामासाठी प्रमाणित बियाणे उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी रयत संघटनेचे निवेदन

  निपाणी (वार्ता) : यंदाच्या खरीप हंगामाला पंधरा दिवसात प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एक संपर्क केंद्रासह इतर ठिकाणी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे व तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता भासू नये. कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही. येत्या खरीप हंगामात सिंचनाच्या साधनांचा अधिक वापर करावा. पीएम-किसान, पीकविमा व आधुनिक तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत …

Read More »