Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

चाऱ्याच्या टंचाईवर मुरघासचा पर्याय

  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण; दूध उत्पादनात होते वाढ निपाणी (वार्ता) : ऐन उन्हाळ्यात जनावरांच्याखाद्याच्या वाढत्या दरांमुळे निपाणी भागातील पशुपालक शेतकरी आता पर्याय म्हणून मुरघासाकडे वळत आहेत. जनावरांना सकस खाद्य मिळून दुग्धोत्पादन वाढण्यास मुरघास उपयुक्त ठरत असल्याने वर्षभर चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी शेतकरी उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याची साठवण …

Read More »

शिवाजीनगरमधील पाण्याचा दाब वाढविण्यासाठी नागरिकांचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात २४ तास पाणी योजना कार्यान्वित होऊनही शिवाजीनगर सहाव्या गल्ली परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत बऱ्याचदा पाणीपुरवठा विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अखेर अंबाबाई मंदिर परिसरातील कुटुंबीयांनी बुधवारी (ता.१३) नगरपालिका …

Read More »

मच्छे येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम

  मच्छे : श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्या वतीने मच्छे गावातील मराठी, इंग्रजी व कन्नड माध्यमातील दहावी उत्तीर्ण तसेच विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी “दहावीनंतर काय?” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार दिनांक 18 मे …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्यावतीने आवाहन

  बेळगाव : राजारामबापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्य आणि शब्दगंध कवी मंडळ संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार वितरण समारंभ  शनिवारी दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल) जवळ ओवर ब्रिज खानापूर रोड …

Read More »

अनगोळ येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : अनगोळ बाबली गल्ली येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने रविवारी मुला मुलींसाठी एक दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनगोळसह, भाग्यनगर, चन्नमा नगर, गणेशपुर, शहापूर, शास्त्रीनगर,टिळकवाडी, वडगाव, पिरनवाडी आणि यमकनमर्डी यासह विविध ठिकाणाहून एकूण 76 मुला-मुलींनी शिबिरात भाग घेतला होता. …

Read More »

….अवघ्या चोवीस तासात चोरीला गेलेल्या २ कारचा शोध, एपीएमसी पोलिसांचे यश

  बेळगाव : चोरीच्या दोन कार शोधून त्या जप्त करण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही कारची किंमत २९ लाख रुपये आहे. एक कार बेळगावातून तर दुसरी धारवाडमधून चोरीला गेल्याची नोंद आहे. १० मे रोजी हनुमाननगर येथील कार चोरीला गेल्याची फिर्याद प्रियांका आजरेकर यांनी एपीएमसी पोलिासंत दिली होती. त्यानुसार …

Read More »

बेळगावला कर्नाटकचा अविभाज्य भाग घोषित करण्याच्या ठरावाची मागणी : महानगरपालिकेच्या बैठकीपूर्वी कन्नड संघटनांचा हायड्रामा

  बेळगाव : बेळगावला कर्नाटकचा अविभाज्य भाग घोषित करणारा ठराव आजच्या महापालिका बैठकीत सर्वसाधारण सभेत मंजूर करावा, या मागणीसाठी कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी महानगरपालिके समोर आंदोलन केले. कन्नड समर्थक संघटनांनी महानगरपालिकेत बेळगावला कर्नाटकचा अविभाज्य भाग घोषित करणारा ठराव मंजूर करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र एकीकरण समितीने ठराव मंजूर करण्यास विरोध …

Read More »

युवकांनी मैदानी खेळांचे जतन करावे : सहकाररत्न उत्तम पाटील

  अरिहंत चषक हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात मोबाईल आणि दूरचित्रवाणीमुळे मैदानी खेळांकडे युवकांनी पाठ फिरवली आहे. पारंपरिक खेळांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अरिहंत उद्योग समूहाने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून क्रिकेट, कुस्ती, कबड्डी आणि व्हॉली-बॉलसारख्या स्पर्धांना मोठ्या बक्षिसांच्या माध्यमातून पाठबळ दिले आहे. भविष्यातही …

Read More »

सुट्टीच्या दिवशी तरुणांकडून राजहंसगडाची स्वच्छता

  शिवतेज युवा संघटनेचा स्तुत्य उपक्रम बेळगाव : मच्छे, वाघवडे आणि देसूर परिसरातील युवकांनी रविवारची सुट्टी समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करत राजहंसगड स्वच्छतेचा उपक्रम राबविला. पर्यटनस्थळी मौजमजा करण्याऐवजी गड संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने या तरुणांचे कौतुक होत आहे. मच्छे येथील शिवतेज युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या रविवारी तसेच १० तारखेला युवकांनी राजहंसगड परिसरात …

Read More »

माझ्या पत्नीचे दुसरे लग्न थांबवा; पतीची प्रशासनाकडे आर्त हाक

  बेळगाव : “उद्या माझ्या पत्नीचे दुसरे लग्न लावले जात आहे, कृपया ते थांबवा,” अशी आर्त साद घालत एका व्यक्तीने बेळगावमध्ये माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. प्रेमविवाह केलेल्या पत्नीला घरच्यांनी डांबून ठेवले असून, आता तिचे दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाह केलेल्या पत्नीचे तिच्या …

Read More »