निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचालित येथील मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सालची विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली होती. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी आपला निवडणुकीचा हक्क बजावला. मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांनी उद्घाटन करून आपला मतदान हक्क बजावला. …
Read More »उप्पार गल्ली खासबाग येथे चिंचेचे झाड कोसळून चार घरे उद्ध्वस्त
बेळगाव : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे बेळगाव शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खासबाग येथील उप्पार गल्लीत रविवारी एक प्रचंड चिंचेचे झाड मुळासकट उन्मळून पडल्याने चार घरांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत अनिल मुतकेकर, आनंद भादवणकर, एकनाथ भादवणकर आणि प्रशांत गोरले …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, सीएंचा गौरव, ‘संपत्ती निर्मिती’वर मार्गदर्शन
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे “संपत्ती निर्मिती व संवर्धनाची कला” या विषयावरील माहितीपूर्ण परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाउंटंट्स डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर तसेच एका सनदी लेखापालाचा विशेष सत्कार करून त्यांच्या समाजाप्रतीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. …
Read More »राजे शहाजी महाराज समाधीस्थळाच्या संवर्धनासाठी केंद्रीय समिती स्थापन करा : खासदार धैर्यशील माने यांना निवेदन
बेळगाव : आज ५ जुलै २०२६ रोजी खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीला बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्यासोबतच सागर पाटील, आनंद आपटेकर आणि राजेंद्र बैलूर हे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दावणगेरे (होदगीरे) येथील राजे शहाजी महाराज …
Read More »सीमाप्रश्नी पुणे समितीच्या शिष्टमंडळाने घेतली आम. शशिकांत शिंदे यांची भेट
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चाललेल्या लढ्यात खानापूर बेळगाव येथून पुणे येथे स्थायिक झालेल्या युवक व नागरिकांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात शनिवार दिनांक ०४ जुलै रोजी पुणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात गणपती पाटील,विश्वनाथ …
Read More »‘मोबाईल सोडा, पुस्तक धरा’ : विद्यार्थ्यांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारची मोठी मोहीम
बेंगळूरू : विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वाढता आणि अनिर्बंध वापर आता शिक्षण व्यवस्थेसमोर गंभीर आव्हान ठरत आहे. मोबाईलच्या अतिरेकामुळे अभ्यासावरील लक्ष विचलित होत असून वाचनाची सवय, एकाग्रता, आकलनशक्ती आणि मानसिक आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निरीक्षण शिक्षण विभागाने नोंदविले आहे. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने “मोबाईल सोडा, पुस्तक धरा” …
Read More »कारागृहात असलेल्या पतीचे आधार कार्ड मिळवण्यासाठी महिलेची धावपळ; मुलीच्या शिक्षणासाठी प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा
बेळगाव : आंतरजातीय विवाह करून संसार थाटलेल्या एका महिलेवर आज मुलीच्या शिक्षणासाठी आणि आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. सध्या तिचा पती हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, त्याचे आधार कार्ड मिळवण्यासाठी ती गदगहून बेळगावपर्यंत वारंवार ये-जा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिम समाजातील या महिलेने …
Read More »खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर; मलप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागली
खानापूर : तालुक्यातील कणकुंबी, जांबोटीसह पश्चिम घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, त्याचा परिणाम मलप्रभा नदीच्या पाणीपातळीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. नदीच्या उगमस्थानी पावसाचा जोर कायम असल्याने मलप्रभा नदी वेगाने प्रवाहित होत असून, पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने चिंतेत असलेल्या …
Read More »खानापूरात मुसळधार पावसाचा फटका; झाड कोसळून जामगाव दोन दिवसांपासून अंधारात
बेळगाव : खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जामगाव परिसराला बसला आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठे झाड कोसळून वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, जामगावसह परिसरातील वीजपुरवठा गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे खंडित झाला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत …
Read More »मोहिशेत गाव आजही चिखलाच्या विळख्यात; ग्रामस्थांचा संताप
खानापूर : राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेले मोहिशेत हे गाव आजही मूलभूत रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. 1994 पासून ग्रामपंचायत कार्यालय अस्तित्वात असूनही या गावाच्या रस्त्याकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम असून सध्या संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta