Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

साहित्यरत्न, विचारवंत कॉमेड अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव कोल्हापूरात सन्मानित

  कोल्हापूर : ठाणे शहरातील नव्या दमाचे नव्या उमेदीचे समाजातील विविध स्तरांतील विषयावर आपल्या अभ्यासू लेखणीतून, विवेक बुद्धीतून परखड, प्रखरपणे लेखन करणारे आणि महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, संघटना, मंडळ यांचे पुरस्कार मिळालेले साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांचा कोल्हापूर येथील समाजात अग्रणीय कार्य करणारी मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने रविवार दि. …

Read More »

हालात्री नदीच्या पुलावर तीन फूट पाणी; खानापूर-हेमाडगा मार्गावरील वाहतूक ठप्प

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, खानापूर-हेमाडगा मार्गावरील हालात्री नदीच्या पुलावर सुमारे तीन फूट पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला असून, अनेक वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. गेल्या काही …

Read More »

आश्चर्य! ही नव्या मंत्र्यांची यादी की जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची? व्हायरल यादीमुळे राजकीय चर्चेला उधाण

  बेंगळुरू : कर्नाटकाच्या राजकारणात सोमवारी होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक यादी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या यादीत २० आमदारांची नावे असून, ती जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या नियुक्तीची यादी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या यादीच्या सत्यतेबाबत मोठी शंका व्यक्त केली जात आहे. व्हायरल पत्रावर एआयसीसीचे …

Read More »

“खासबागचा राजा” गणेशोत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

  बेळगाव : शहरातील प्रसिद्ध “खासबागचा राजा” गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, नवीन कार्यकारिणीनुसार राहुल शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिवराज जाधव उपाध्यक्ष, अमित उचगावकर कार्याध्यक्ष, तर विशाल सनदी उपकार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. मंडळाच्या …

Read More »

महात्मा गांधी संस्थेच्या कथा, कथन स्पर्धा उत्साहात संपन्न

  कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी कथा, कथन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष अॅड नामदेव मोरे उपस्थित होते. प्रा पी व्ही नाकाडी यांच्या हस्ते फोटो …

Read More »

जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  दक्षिण भारत जैन सभेच्या १०४ व्या नैमित्तिक अधिवेशन निपाणी (वार्ता) : जैन समाजाने संस्कार, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, सहकार, सामाजिक सेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासह समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे …

Read More »

कृष्णा नदीच्या पुरामुळे कुडची-उगारखुर्द जोडणारा पूल पुन्हा पाण्याखाली; वाहतूक पूर्णपणे बंद

    बेळगाव : जिल्ह्यात काही भागांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची उघडीप अशी परिस्थिती असताना, सातत्याने होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे जामखंडी–मिरज राज्य महामार्गावरील कुडची–उगारखुर्द संपर्क पूल रविवारी पुन्हा एकदा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. रायबाग …

Read More »

सिदनाळ सन्मति विद्यामंदिर येथे पालक सभेसह गणवेश वितरण

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मति विद्यामंदिर मधील आठवी ते दहावी आणि कन्नड माध्यम प्राथमिक विभागाची यांचे पालक सभा पार पडली. याशिवाय गणवेश वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रदीप पाटील, राजू पाटील, पालक प्रतिनिधी संकेत किलेदार, सुधाकर ऐवाळे उपस्थित होते. मुख्याध्यापक एम.बी.कोल्हापुरे यांनी स्वागत …

Read More »

मराठा मंडळ प्राथमिक शाळेत टिळक जयंती सहविद्यार्थी मंत्रिमंडळाचा गौरव

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी ‌लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी फहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निवडून …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळींची कालव्यांची पाहणी; शेतकऱ्यांना पाणीटंचाई भासू देणार नाही, अधिकाऱ्यांना सूचना

    बेळगाव (वार्ता) : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध सिंचन कालव्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी कालव्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रविवारी सकाळी हुक्केरी तालुक्यातील हिडकल …

Read More »