Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर, बेळगाव येथे चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : श्री जोतिबा मंदिर शिवबसव नगर, बेळगांव येथे चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. चैत्र पोर्णिमा बुधवार दिनांकः 01/04/2026 रोजी सकाळी 6.00 वाजता श्री जोतिबा देवाला अभिषेक, पादपुजा, अलंकार पुजा व आरती तसेच सायंकाळी 8.00 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी अभिषेक व …

Read More »

महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा टिप्परच्या धडकेत मृत्यू

  खानापूर रोडवर भीषण अपघात बेळगाव : शहर स्वच्छतेसाठी पहाटेपासून रस्त्यावर काम करणाऱ्या महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा भरधाव टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी खानापूर रोडवर घडली. मृत कर्मचाऱ्यांचे नाव अक्का कोलकार असे असून त्या बेळगाव महापालिकेत कार्यरत होत्या. दररोजप्रमाणे त्या शनिवारीही पहाटे शहर स्वच्छतेचे काम करत …

Read More »

कै. दीपक दळवी सीमालढ्यातील एक लढवय्या व निर्भीड नेता!

  मागील 70 वर्षे चालत असलेल्या सीमा लढ्याचे ते खंबीर आधारस्तंभ होते. खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि तत्कालीन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव (आप्पा) पाटील यांच्या निधनानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची धुरा दीपक दळवी साहेबांनी यशस्वीरित्या सांभाळली आणि सीमा लढ्याला धीराने आणि जोमाने पुढे नेले. दीपक दळवी हे व्यवसायाने …

Read More »

सीमा लढ्याचे निष्ठावंत सेनापती कै. दीपक दळवी

  सीमा लढ्याचा धगधगता प्रश्न सोडवण्यासाठी लढणारे एक सीमा लढ्याचे निष्ठावंत सेनापती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंबीर नेतृत्व अध्यक्ष दीपक दळवी यांचे मंगळवार दिनांक 17 रोजी दुःखद निधन झाले. आज त्यांचा बारावा दिवस त्यानिमित्ताने…… महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न संदर्भात मराठी भाषिकांच्या हक्कासाठी आंदोलने, कोर्टकचेरी अखंड संघर्ष करणे आणि सीमा …

Read More »

चिमुकल्यांची शिक्षण प्रक्रिया सुलभ करणारे मराठी विद्यानिकेतन बालवाडीच्या उपक्रमांचे प्रदर्शन

  मुलांचा मेंदू ही रिकामी बाटली नसून ज्ञानाने भरलेली घागर; भारतीय महसूल अधिकारी आकाश चौगुले यांचे प्रतिपादन बेळगाव : मराठी माध्यमाच्या शाळांमधून राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया रचतात. याचाच प्रत्यय येथील मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाने आयोजित ‘मुलांनी तयार केलेल्या विविध उपक्रमांच्या प्रदर्शना’तून आला. बालवाडी विभागाच्या …

Read More »

श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर हिमस्खलन; ७ जणांचा मृत्यू

  श्रीनगर : श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गावर लडाखमधील झोजी ला या खिंडीजवळ एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अचानक मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं असून अनेक वाहने यामध्ये बर्फाखाली गाडली गेली आहेत. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर हा …

Read More »

अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

  मुंबई : अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचे …

Read More »

मराठा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात कृतिशील समितीने घेतली जॉईंट रजिस्ट्रारची भेट

  बेळगाव : बेळगाव मधील मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी या मागणीसाठी कृतिशील मराठा समाजाच्या समितीच्यावतीने आज सहकारी संस्थेचे जॉईंट रजिस्ट्रार अधिकाऱ्याची भेट घेऊन मागणी करण्यात आली. यासंदर्भात बोलताना कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई म्हणाले की, मराठा बँकेत 22 उमेदवारांची नोकर भरती …

Read More »

ओबीसी ‘क्रीमी लेयर’ उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा विचार

  आठ लाखांवरून १२.७५ लाखांपर्यंत प्रस्ताव बंगळूर : राज्य सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटातील ‘क्रीमी लेयर’साठी असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांवरून सुमारे १२.७५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिमोगा मतदारसंघाचे आमदार एस. एन. चन्नबसप्पा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना …

Read More »

हिंदीसह तृतीय भाषेला गुण नाहीत, फक्त ग्रेड

  दहावी परीक्षेत मोठा बदल; एकूण गुण ६२५ वरून ५२५ बंगळूर : राज्य सरकारने दहावीच्या (एसएसएलसी) परीक्षापद्धतीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला असून, तृतीय भाषेच्या (हिंदी किंवा इतर भाषा) गुणांना आता एकूण गुणांमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. याऐवजी त्या विषयासाठी केवळ ‘श्रेणी’ (ग्रेड) देण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री …

Read More »