Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

सिमाभागातील गिरणी कामगार मुंबईला रवाना

  बेळगाव : मुंबई गिरणी कामगारांना मोफत घरे देण्याची घोषणा सरकारने केली पण त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यात सरकार दिरंगाई करत असल्याने श्रमिक संघटनेच्या माध्यमातून गिरणी कामगार वेळोवेळी आंदोलन करत आहे त्याच प्रमाणे यावेळी सुध्दा श्रमिक संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आझाद मैदानावर १० आंदोलन …

Read More »

आप्पाचीवाडी येथील पूल निर्मितीसाठीच ‘रयत’चा तहसील कार्यालयावर चाबूक मोर्चा

  निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामासाठी २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देत आहेत. पुलाच्या कामाचे अनेकदा उद्घाटन झाले. मात्र प्रत्यक्षात पुलाचे काम रखडल्याचा आरोप कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केला. रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आप्पाचीवाडी येथील शेतकऱ्यांनी निपाणी तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून तहसीलदार मुंजे …

Read More »

‘फ्रिज’च्या जमान्यातही मातीच्या माठांना मागणी कायम

  निपाणी बाजारपेठेत अनेक ठिकाणी विक्री; चाव्यासह नानाविध प्रकारात उपलब्ध निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बदलत्या हवामानाने निपाणी शहर, उपनगरे आणि ग्रामीण भागांत तापमानवाढीची चाहूल लागली. ऊन, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गर्मी वाढली आहे. आता मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढले आहे. त्यापासून गारवा मिळवण्यासाठी नागरिक थंड …

Read More »

“ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता संसाराचा गाडा हाकणारी “मोहिनी”

  “स्त्री” हो तुम!! “संघर्ष” भी करो, और श्रृंगार भी! तुम दोनो रूप मे निखर के सामने आओगी!! “ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता संसाराचा गाडा हाकताना संघर्ष करत “पार्सल वितरण सेवा” अर्थात “डिलिव्हरी असोसिएट” म्हणून सेवा बजाविणाऱ्या “मोहिनी राजू रावळोजी” यांचे रूप बेळगावात निखरून आले आहे. बेळगाव शहरात …

Read More »

बी. के. हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ

  बेळगाव : येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चित्रकला शिक्षक श्री. प्रमोद चिदंबर जोशी हे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एन. जोशी होते. पाहुण्यांचा स्वागत व परिचय श्री मोहिते सर यांनी केले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे संयोजक श्री. भास्करी सर …

Read More »

वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रतिभेचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो : डॉ. विनोद गायकवाड

  शिवानंद महाविद्यालयात मराठी विभाग आणि मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा कागवाड : साहित्य म्हणजे वेदनेच्या जमिनीवरून आनंदाच्या आकाशाकडील प्रतिभेचा प्रवास हा साहित्य निर्मितीचा इतिहास असतो. सुखाचा त्याग, दुःखाचा भोग, विसंगतीचा योग खऱ्या प्रतिभेला जाग आणत असतात. माणसाला दुःख अटळ आहे. ते कुणालाही चुकलेले नाही. …

Read More »

खानापूर तालुक्यातील माचाळी येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; सुदैवाने प्राणहानी टळली

  खानापूर : खानापूर तालुक्यातील माचाळी येथे आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिक बाबल खंडेकर यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांना काही दुखापत झाली असली तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, बाबल खंडेकर हे सकाळच्या वेळी जंगल परिसरात गेले असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने …

Read More »

आत्मविश्वासाने परीक्षा दिला तर यश नक्कीच मिळेल : सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे

  बेळगाव : आजचे विद्यार्थी हे देशाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संस्कारक्षमही झाले पाहिजेत, कारण संस्कारक्षम विद्यार्थी हेच देशाचे भूषण आहेत. विद्यार्थ्यांनी होऊ घातलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला गेलात तर नक्कीच यश मिळेल, असे विचार लातूर येथील सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रदीप काकडे यांनी व्यक्त केले. मनगुत्ती (ता.हुक्केरी) येथील …

Read More »

राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ

  खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रम श्री. रायाप्पा कालमनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. यानंतर सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले व श्री. जोतिबा नावलकर व मुख्याध्यापक सी एस कदम …

Read More »

भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता; अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा

  अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, टीम इंडियाने सलग दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडसमोर 256 धावांचा डोंगर …

Read More »