बेळगाव : शहर गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पथकाने अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोठी कारवाई करत 9 लाख 50 हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकूण 10 लाख 31 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजनाथ नाईक यांच्या …
Read More »ओएलएक्सवरील कार खरेदीचा मोह ठरला महागात; व्यावसायिकाला १.४६ लाखांचा गंडा
बेळगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे ऑनलाइन खरेदीकडे नागरिकांचा कल झपाट्याने वाढत असताना सायबर भामट्यांनीही आपले जाळे अधिक बळकट केले आहे. ओएलएक्सवरील कार विक्रीच्या आकर्षक जाहिरातीला भुललेल्या शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल १ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सीईएन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …
Read More »निपाणी नगरपालिकेतील भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी आयुक्तांनी पाठवले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतील एजंटराजसह विविध प्रकारचे दाखले, उतारे देण्यासाठी होणाऱ्या पैशांच्या मागणीवरून संतापलेल्या नागरिकांनी गेल्या आठवड्यात थेट नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी येथील कर्मचारी राहुल कदम याच्या बदलीचा आग्रह नागरिकांनी धरला. यासाठी सोमवारपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी नगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना कारवाईबद्दल विचारणा केली. त्यावेळी निपाणी …
Read More »यांत्रिक युगातही ग्रामीण भागात अजूनही सर्जा- राजाच्या जोडीने पेरणीची कामे
निपाणी (वार्ता) : मनुष्यबळाची कमतरता, शेतातील कामे वेळेत उरकण्यासाठी यंत्रांची मागणी वाढत आहे. यांत्रिकीकरण युगातही सर्जा-राजाची खिलार जोडीचे महत्त्व आजही निपाणी ग्रामीण भागात टिकून आहे. गावोगावी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच अनमोल अशी पशुसंपदा शिल्लक आहे. खर्च परवडेना तरीही हौसेखातर तर काही ठिकाणी ग्रामीणमध्ये भागातील शेतीसाठी आजही पेरणी व …
Read More »तीन मुली झाल्याने विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरोधात महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बेळगाव : तीन मुली जन्माला आल्याच्या कारणावरून विवाहितेला मानसिक व शारीरिक छळ करून दुसरे लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी पती, सासरे आणि नातेवाईकांसह पाच जणांविरोधात बेळगाव महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन प्रसाद वाकुडे (वय 26, रा. सध्या शास्त्रीनगर, बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 22 एप्रिल …
Read More »हब्बनहट्टीतील कथित बॉक्साईट उत्खननावर प्रश्नचिन्ह; विविध विभागांच्या भूमिकेवर खानापूर तालुका काँग्रेसची टीका
खानापूर : हब्बनहट्टी परिसरातील लॅटराईट उत्खननाच्या परवानगीच्या आडून कथितपणे बॉक्साईटची वाहतूक व उत्खनन होत असल्याचा आरोप करत खानापूर ब्लॉक काँग्रेसने माईन्स अँड जिऑलॉजी विभाग, पोलीस प्रशासन, वन विभाग आणि आरटीओ यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, लॅटराईट उत्खननासाठी परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी …
Read More »मराठी विद्यार्थ्यांवरील भाषिक अन्याय थांबवा; पाठ्यपुस्तके तातडीने द्या : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांवर भाषिक अन्याय होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मराठी पाठ्यपुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये कन्नडची सक्ती, मराठी पाठ्यपुस्तकांची अनुपलब्धता आणि मूल्य शिक्षण विषयासाठी मराठी पुस्तके न देणे या …
Read More »आंबोळी गावातील जळालेल्या ट्रान्सफॉर्मरकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
खानापूर : तालुक्यातील आंबोळी गावात वीज कोसळून ट्रान्सफॉर्मर जळून गेल्याची घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली असून, याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित हेस्कॉम अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, अचानक वीज कोसळल्यामुळे गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला होता. या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ …
Read More »वीज कंपनीच्या खाजगीकरणाच्या विरोधात कर्नाटक राज्य रहित संघटना आंदोलन करणार : राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांचा इशारा
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात सर्वच ठिकाणी ऊर्जेचा वापर केला जात आहे. त्यामध्ये घरातील विद्युत व्यवस्था लहान-मोठे उद्योगांचा समावेश आहे. त्यामुळे वीज ही प्रत्येक नागरिकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळेवीज हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे, ही आमची ठाम भूमिका आहे. परंतु. सार्वजनिक हिताला बाजूला करून जनसामान्यांच्या या मूलभूत …
Read More »खेळांमुळे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक, सामाजिक विकासास मदत : विजयालक्ष्मी मण्णीकेरी
बेळगाव : खेळांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. खेळांमुळे आपला फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक व सामाजिक विकास होण्यास मदत मिळते, असे विचार रोटरी क्लब दर्पणच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी मण्णीकेरी यांनी व्यक्त केले. विजयालक्ष्मी मण्णीकेरी या हॉकी बेळगांव, रोटरी क्लब दर्पण व रोटरी क्लब नाॕर्थतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस लेले मैदान …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta